निंदेचे फळ

‘रामायणात दिले आहे की, जे अभिमानी जीव देवता आणि वेद यांची निंदा करतात, ते रौरव नरकात पडतात. संतांची निंदा करणारे लोक घुबड बनतात.’

(साभार : ‘ऋषी प्रसाद’, वर्ष : जून २०१९)