कृषीप्रधान देशातील गरीब शेतकरी !
रासायनिक शेतीची समाजविघातकता लक्षात घेऊन शासनाने सेंद्रिय शेतीकडे विशेष लक्ष द्यावे !
रासायनिक शेतीची समाजविघातकता लक्षात घेऊन शासनाने सेंद्रिय शेतीकडे विशेष लक्ष द्यावे !
वक्फ बोर्डाच्या महाराष्ट्रातही लक्षावधी किमतीची संपत्ती आहे. असे असतांना हज हाऊसचे सर्व दायित्व, वक्फ बोर्डाच्या कोट्यवधी रुपयांचा बोजा बहुसंख्य हिंदूंच्या माथी मारणे, यालाच ‘सेक्युलर’ व्यवस्था म्हणायचे का ?
एका गुन्ह्यातील आरोपीकडून ५० सहस्र रुपये घेणार्या अलंकार पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांनी दिले आहेत.
स्त्रीच्या गर्भाशयात पुरुष-गर्भाची वाढ होण्यास प्रारंभ होते, तेव्हा पहिला मास गर्भाचे चित्त सुप्त स्वरूपात असते. त्यानंतर ते हळूहळू जागृत अवस्थेत येऊ लागते.
आपत्काळात तिसरे महायुद्ध भडकेल. या युद्धामध्ये वाचायचे असेल, तर त्यासाठी अण्वस्त्रे निकामी करणारा प्रभावी उपाय आणि त्या अण्वस्त्रांपासून निघणारा किरणोत्सर्ग नष्ट करणाराही उपाय हवा.
सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथील भक्तांचे ८ मार्च या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आगमन झाले. या वेळी त्यांनी आश्रमातील अध्यात्म, राष्ट्र आणि धर्म यांचे, तसेच आध्यात्मिक संशोधनाचे कार्य जाणून घेतले.
ध्वनीचित्रकासमोर बसल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांना अंतर्मनापासून प्रार्थना होणे आणि गुरूंचे सामर्थ्य दर्शवणारी स्वामी विवेकानंदांची कथा आठवून ‘प.पू. गुरुदेवच बोलणार आहेत’, असा भाव ठेवता येणे.
प्रत्येकाला स्वतःचा वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस असतो. रामनाथी आश्रमात म्हणजे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी निर्माण केलेल्या हिंदु राष्ट्रात तो कसा साजरा होईल?’, याची उत्सुकता काही साधकांना नक्कीच वाटत असेल !