नाशिक येथे धावत्या बसने पेट घेतल्याने १३ जणांचा मृत्यू !

संभाजीनगर रस्त्यावर ८ ऑक्टोबरच्या पहाटे डंपर-खासगी बस (चिंतामणी टॅव्हल्स) यांचा अपघात झाला. त्यानंतर बसने पेट घेतल्याने त्यात १३ जणांचा मृत्यू झाला. यात लहान मुलासह आईचाही समावेश आहे.

असे आणखी किती भारतियांना आपण मरू देणार ?

पाकिस्तानच्या कारागृहात अटकेत असलेल्या ६ भारतीय बंदीवानांचा गेल्या ९ मासांत मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांची शिक्षा पूर्ण होऊनही पाकने त्यांना कारागृहात डांबून ठेवले होते.

कोणत्याही पक्षाचे सरकार बँकेत होणारे घोटाळे रोखत नाही. याला उत्तर एकच आणि ते म्हणजे हिंदु राष्ट्राची स्थापना !

महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांमध्ये को-ऑपरेटिव्ह (सहकारी) अधिकोषांचे (बँकांचे) घोटाळे मोठ्या प्रमाणात समोर आले आहेत. या घोटाळ्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

एका राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत असतांना पोलीस, प्रशासन आणि सरकारी यंत्रणा काय करत होत्या ? हे अतिक्रमण वाढण्यास उत्तरदायी असणार्‍या सर्वांवर देशद्रोहाबद्दल कठोर कारवाई करणे आवश्यक !

घुसखोरांनी प्राचीन मंदिरांच्या भूमींवर उघडपणे अतिक्रमण केले आहे. त्यांनी सर्वाधिक अतिक्रमण वैष्णव मठांच्या भूमींवर केले आहे.

गेल्या आठवड्यात धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेले अत्याचार आणि देशविघातक कृती यांच्या संदर्भातील प्रसिद्धीमाध्यमांतून लक्षात आलेल्या काही प्रमुख घडामोडी

‘धर्मांध जेथे अल्पसंख्यांक असतात, तेथे ते बहुसंख्यांकांना त्रास देऊन स्वतःचे वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतात आणि जेथे ते बहुसंख्य असतात, तेथे ते अल्पसंख्यांकांचा वंशसंहार करतात अन् जेथे सगळेच धर्मांध असतात, तेथे ते एकमेकांनाच ठार करतात !’

स्वतः कॉपी (नक्कल) करणारे शिक्षक विद्यार्थ्यांना कॉपी करण्यापासून कधी रोखतील का ?

कॉपी करण्यासाठी भ्रमणभाष संच, इंटरनेट, ‘ब्लू टूथ’ आदी आधुनिक उपकरणांचा वापर करण्यात आला. ही उपकरणे २५ जणांना दीड कोटी रुपयांना विकण्यात आली.

केरळमधील मोपल्यांच्या दंगली हा ‘जिहाद’च होता ! – अधिवक्ता कृष्ण राज, केरळ उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय

‘हिंदु-मुसलमान ऐक्यासाठी’ हिंदूंनी हे अत्याचार सहन करावेत’, यांसारखी अनेक धक्कादायक वक्तव्ये मोहनदास गांधी यांनी केली. मोपला दंगली हा ‘जिहाद’चाच एक भाग होता, किंबहुना दंगलखोरांनीही हा ‘जिहाद’ असल्याचे मान्य केले होते.’

गोमंतकातील हिंदुत्वाची धगधगती ज्वाळा प्रा. सुभाष वेलिंगकर !

प्रखर राष्ट्राभिमान, हिंदु धर्मावरील नितांत प्रेम अन् तत्त्वनिष्ठा यांचे गोमंतकातील मूर्तीमंत उदाहरण म्हणजे प्राध्यापक सुभाष वेलिंगकर ! संघटनांमध्ये उत्तुंग कार्य करूनही गोमंतकातील सर्व हिंदु संघटना, मंदिरे आणि मठ-आश्रम यांना त्यांचा आधार वाटतो. हेच प्रा. वेलिंगकर यांचे व्यापकत्व !

‘सनातन ॲप’वरील ‘विकार निर्मूलनासाठी नामजप’ या सदरात सांगितल्याप्रमाणे ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप केवळ अर्धा घंटा करूनही पित्ताचा त्रास समूळ दूर होणे

‘मला काही दिवसांपूर्वी पित्ताचा त्रास होत होता. ‘सतत होणारी घशातील जळजळ आणि डोकेदुखी’ यांमुळे मी पथ्य पाळू लागलो. नंतर मला याचा तीव्र त्रास होऊ लागला. मला कार्यालयातील कामे करण्यावर बंधने येऊ लागली. त्यामुळे मी आयुर्वेदिक उपचार घेण्याचे ठरवले.