साधनेमुळे आपण जीवनात स्थिर राहू शकतो ! – श्रीमती अश्विनी जरंडीकर, सनातन संस्था 

जीवनात साधनेचे अनन्यसाधारण महत्त्व असून साधनेमुळेच आपण जीवनात स्थिर राहू शकतो. त्यासाठी प्रत्येकाने नियमित साधनेचे प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या साधिका श्रीमती अश्विनी जरंडीकर यांनी केले.

‘पितांबरी सांस्कृतिक मंचा’च्या वतीने ‘कॉर्पोरेट कीर्तन’ कार्यक्रमाचे आयोजन !

या प्रसंगी प्रा. अशोक चिटणीस यांनी ‘समर्थ रामदासस्वामींचे विचार तरुण पिढीसमोर प्रकर्षाने येण्याची आवश्यकता आहे’, असे सांगून अशा स्तुत्य उपक्रमाविषयी पितांबरीला धन्यवाद दिले.

महानंद दूध महासंघावर प्रशासकाची नियुक्ती करणार !

मुंबई येथील महाराष्ट्र राज्य दूध महासंघ मर्यादित असलेल्या महानंद दूध महासंघात अपप्रकार आणि उतरती कळा लागण्याला संचालक मंडळ उत्तरदायी आहे. महासंघातील अनियमिततेविषयी सरकार बघ्याची भूमिका घेणार नाही.

मुंबई महापालिकेत चाकरी लावण्याच्या आमिषाने ६ लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या दोघांवर गुन्हा नोंद !

मुंबई महापालिकेत चाकरी लावण्याच्या आमिषाने ६ लाख रुपयांची फसवणूक करणार्‍या रमेश कांबळे आणि कुणाल जाधव यांच्यावर विटा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बेरोजगारांच्या नोंदणीविषयी सकारात्मक विचार करण्यात येईल ! – मंगलप्रभात लोढा, कौशल्य विकास मंत्री

बेरोजगारांच्या नोंदणीविषयी सकारात्मक विचार करण्यात येईल. कौशल्य विकास विभागाने पोर्टल सिद्ध केले असून त्यात बेरोजगारांची नोंदणी केली जाते, तसेच विविध उद्योग-आस्थापने तिथे नोंदणी करू शकतात.

नगराध्यक्ष आणि सरपंच थेट जनतेमधून निवडून दिल्यास कारभारामध्ये पारदर्शकता येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेमधून घ्यावी, यासाठी राज्यातील ९ सहस्र ग्रामपंचायतींचे ठराव आले आहेत. महाराष्ट्र सरपंच समितीनेही ही मागणी केली आहे. हा आमचा स्वत:चा अजेंडा नाही. जनतेचे जे मत आहे, तेच आमचे मत आहे.

‘टीईटी’ अपप्रकार प्रकरणातील ५७६ शिक्षकांना ऑगस्टपासून वेतन न देण्याचा आदेश !

ऑनलाईन किंवा ऑफलाईन कोणत्याही पद्धतीने वेतन अनुदान दिले जाणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही प्राथमिक शिक्षण संचालकानी दिल्या.

मराठीचे मरण !

धर्माच्या आधारावर अल्पसंख्यांकांना सढळ हस्ते जे काही साहाय्य केले जात आहे, ते थांबवणे आवश्यक आहे. सध्याचे सरकार हिंदुत्वनिष्ठ असल्याने त्याच्याकडून ही अपेक्षा आहे. ‘उर्दू शिक्षण घेणार्‍यांना त्यांच्या भविष्यासाठी त्याचा काही उपयोग होणार आहे का ?’

‘जंक फूड’ !

‘घडीभरचा टाईमपास’ म्हणूनही याकडे पाहिले जाते; मात्र हा ‘टाईमपास’ भविष्यात मोठा धोका निर्माण करतो, हे जनतेने लक्षात घेतले पाहिजे. भारतियांनी आता पौष्टिक पदार्थांकडे वळले पाहिजे. यासाठी चळवळही राबवता येऊ शकते.

सोनुर्ली येथील प्रसिद्ध श्री माऊली मंदिरात चोरी

यामध्ये देवीच्या मूर्तीमागील ५ किलो वजनाची चांदीची प्रभावळ आणि दानपेटीतील अनुमाने ५ सहस्र रुपये, अशी एकूण ८० सहस्र रुपयांची चोरी करण्यात आली.