सद्गुरु स्वाती खाडये यांच्या मार्गदर्शनातील एका सूत्राविषयी श्री. दत्तात्रय कुलकर्णी (वय ७७ वर्षे) यांचे झालेले चिंतन

‘सद्गुरु स्वाती खाडये यांनी सांगितलेल्या एका सूत्राच्या अनुषंगाने गुरुकृपेने माझे झालेले चिंतन गुरुमाऊलींच्या चरणी कृतज्ञताभावाने समर्पित करत आहे.

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे (वय ९० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

ईश्वरपूर (जिल्हा सांगली) येथील पू. राजाराम भाऊ नरुटे यांचा मुलगा श्री. शंकर नरुटे यांनी वर्णिलेल्या त्यांच्या साधनाप्रवासाचा काही भाग १८.७.२०२२ या दिवशी पाहिला. आज उर्वरित भाग पाहू. 

पू. संजीव कुमार आणि पू. (सौ.) माला कुमार यांच्या संतसन्मान सोहळ्याच्या वेळी साधिकेला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती

सोहळ्याची दिवशी माझी पुष्कळ भावजागृती होऊन मला गुरुदेवांप्रती कृतज्ञता वाटत होती.

सनातनच्या ११६ व्या संत पू. (सौ.) माला संजीव कुमार यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

‘संत नामदेवांनी एका राजाचे केलेले गर्वहरण’, या कथेवरून ‘मी त्याग करणार’, हा माझ्यातील अहं आहे’, याची जाणीव होणे

सद्गुरु स्वाती खाडये यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

सद्गुरु स्वाती खाडये सद्गुरुपदावर आरूढ असूनही आश्रमात सर्वांशी मिळूनमिसळून वागतात. त्या आश्रमातील लहान मुलांमध्ये रमतात.

देहली येथील श्री. संजीव कुमार आणि सौ. माला कुमार भविष्यात संत होण्याच्या संदर्भात त्यांच्या बालपणीच मिळालेल्या पूर्वसूचना

‘‘पंजाबी परिवारात जन्मलेले श्री. संजीव कुमार भविष्यात संत होणार आहेत’, हे त्यांच्या पणजोबांनी आधीच सांगून ठेवले होते. गुरुदेवांनी त्यांना संत घोषित करून त्यांच्या पणजोबांचे बोल सत्य ठरवले.’’

देहलीतील निझामुद्दीन दर्ग्यात जाणार्‍या हिंदूंच्या संख्येत वर्षभरात ६० टक्क्यांनी घट !

हिंदूंमध्ये आता जागृती झाली असून त्यांना धर्मांधांचे खरे स्वरूप लक्षात येऊ लागले आहे. त्याचाच परिणाम म्हणून हिंदूंनी अजमेर दर्गा आणि आता निझामुद्दीन दर्गा येथे जाणे अल्प केले आहे. पुढे ते पूर्णच बंद होईल !

भारतात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा दुसरा रुग्ण आढळला

भारतात केरळमधील कन्नूर जिल्ह्यात ‘मंकीपॉक्स’ संसर्गाचा दुसरा रुग्ण आढळून आला आहे.‘मंकीपॉक्स’चा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये ताप, पुष्कळ डोकेदुखी, शरिराला सूज आणि थकवा अशी लक्षणे आढळून येतात.

भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्यासाठी इस्लामी देशांकडून ‘पी.एफ्.आय.’ला अर्थपुरवठा !

केंद्र सरकार पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया वर कधी बंदी घालणार ? असा प्रश्‍न आता हिंदूंच्या समोर आहे !

जिहादी आतंकवादी संघटना ‘पी.एफ्.आय’ ‘एन्.डी.टी.व्ही.’ आणि ‘बीबीसी’ यांच्याशीच बोलणार !

संबंधित वृत्तवाहिन्यांचे ‘जिहाद्यांशी असलेले संबंध’ स्पष्ट होण्यासाठी हे उदाहरण पुरेसे नव्हे का ? भारताने ‘पी.एफ्.आय.’समवेतच जिहादी आतंकवादाची तळी उचलणार्‍या अशा वृत्तवाहिन्यांवरही आता बंदी लादली पाहिजे !