
‘विवाह’ आणि ‘निकाह’ यांमध्ये काय अंतर आहे, हे हिंदु पालकांनी आपल्या मुलांना शिकवलेलेच नाही. मुसलमान युवतींशी विवाह करणार्या हिंदु युवकांची हत्या केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. आता हिंदूंनी युवतींच्या रक्षणासाठी प्रयत्नरत झाले पाहिजे. गेल्या १४०० वर्षांपासून हिंदु युवती आणि महिला यांच्या विरोधात जिहाद राबवला जात आहे. हिंदु युवतींना फसवून ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढणे, त्यांच्याशी विवाह करून नंतर त्यांचा छळ करणे, याने आता सीमा ओलांडली आहे. हिंदु युवती आणि महिला यांच्या संदर्भात ‘लव्ह जिहाद’ ही एका राज्याची समस्या नसून राष्ट्रीय समस्या आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा लागू केला पाहिजे.
संपादकीय : बंगालमधील कालचक्र !
धर्माचा (ईश्वराचा) प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी यथोचित प्रयत्न करणे महत्त्वाचे !
६ खोल्यांची अनुमती असतांना २५ खोल्या बांधणार्यांना आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्यांना कारागृहात टाका !
इस्लामी अर्थव्यवस्थेमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !