
‘इतिहास नेहमी ‘वर्तुळात फिरतो’, असे म्हणतात. भारताचा गतवैभव असलेला काळ येईलच. वैदिक संस्कृतीचे ते मंतरलेले दिवस येतीलच. सज्जनांचे रक्षण करणारा, असज्जनांचे (दुर्जनांचे) निवारण करणारा, पृथ्वी स्वाधीन ठेवणारा अखंड भारताचा राजा होईलच. मग भीष्म सांगतात तसा अध्ययन न करणारा, उन्मत्त, अधम विप्र (ब्राह्मण) आढळायचा नाही. प्रजारक्षण न करणारा राजा दिसायचा नाही. जलवर्षाव न करणारा मेघ दिसायचा नाही. सज्जन पालक आणि दुर्जन संहारक राजा असला की, विश्वात सगळे स्थिर होईल. ‘या जगातील सगळ्या सत्ताधिशांनो, रक्षण करणार असाल, तरच सत्ताधीश व्हा !’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक घनगर्जित (ऑगस्ट २०२१))
पाश्चात्त्य संस्कृती स्वीकारून विनाशाच्या दिशेने जात असलेला समाज !
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
शाळेत मुलांना हिंदु धर्म न शिकवल्याचे दुष्परिणाम
लक्षात घ्या, विज्ञानाची ही मर्यादा !