दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त अभिप्राय

इतकी वर्षे सातत्याते ‘हिंदु धर्म’ हाच कशाप्रकारे राष्ट्राचा धर्म आहे ? हे समाज मनावर बिंबवण्याचे कार्य दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून चालू आहे. यासाठी परात्पर गुरूंचे ऋण व्यक्त करावे तेवढे थोडेच आहे.

पुणे विभागात लाचखोरीची १०२ प्रकरणे उघडकीस !

लाचखोरीमध्ये सरकारी विभाग अग्रस्थानी असणे प्रशासनाला लज्जास्पद ! पोलीस विभाग तिसर्‍या क्रमांकावर असेल, तर कायद्याचे राज्य कधीतरी येईल का ? खोलवर मुरलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी कठोर शिक्षाच हवी.

सोलापूर येथील भाजप युवा मोर्चाच्या वतीने ममता बॅनर्जींवर गुन्हा नोंद करण्याची मागणी !

नुकतेच मुंबई दौर्‍यावर असतांना बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी एका कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी राष्ट्रगीताच्या ४ ते ५ ओळी उच्चारून राष्ट्रगीत पूर्ण न करता निघून गेल्या.

सचिन वाझे यांनी परमबीर सिंह यांच्यासाठी वसुली केली ! – पोलिसांचा दावा

बिमल अग्रवाल यांच्या उपाहारगृहावर दोन वेळा धाड न टाकण्यासाठी आरोपीने त्यांच्याकडून ९ लाख रुपये उकळल्याची तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

हिंदुत्वाला वाचवण्यासाठी राष्ट्रीय बाणा जिवंत ठेवून राष्ट्रातील जनतेने जागे राहिले पाहिजे ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

हिंदुत्वाला वाचवायचे असेल, तर राष्ट्रीय बाणा जिवंत ठेवून संपूर्ण राष्ट्रातील जनतेने जागे राहिले पाहिजे, असे विधान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवली येथे केले.

संपूर्ण आयुष्य केवळ धर्मासाठी देऊन धर्मविरोधी शक्तींच्या विरोधात लढा देणार ! – हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड

धर्मविरोधी शक्तींना हद्दपार करण्यासाठी संपूर्ण आयुष्य धर्मासाठी समर्पित करीन आणि साधूंची हत्या झालेल्या ठिकाणी हिंदु शक्तीपिठाची निर्मिती करणार, असा संकल्प वृंदावन धामचे हिंदुभूषण ह.भ.प. श्यामजी महाराज राठोड यांनी या वेळी केला.

समाजाला वैचारिकतेकडे नेणे, हे माध्यमांचे दायित्व असायला हवे ! – गिरीष कुबेर, संपादक, दैनिक लोकसत्ता

‘वृत्तमाध्यमाचे मनोरंजनीकरण’ या विषयावर परिसंवाद

रत्नागिरी जिल्ह्यातील व्यापारी आणि उद्योजक यांची ‘हलाल अर्थव्यवस्थे’च्या विरोधात सक्रीय सहभागी होण्याची सिद्धता !

हलाल उत्पादनांतून लाभ मिळवून नफा इस्लामिक बँकेद्वारे उत्पादनांच्या वाढीसाठी वापरणे, हलाल उत्पादने बनवणार्‍यांना आर्थिक साहाय्य देणे आणि जागतिक स्तरावरील बाजारावर नियंत्रण मिळवण्याचा ‘हलाल प्रमाणपत्रा’द्वारे प्रयत्न करणे….

साहित्य मंडळ कि राजकारण्यांचे बटीक ?

राज्यकर्ते राजकीय हेतू सोडून साहित्यिक म्हणून सहभागी होतील आणि देणगीदार जेव्हा श्री सरस्वतीदेवीच्या चरणी अर्पण समजून देणगी देतील, तेव्हाच खर्‍या अर्थाने वादातीत साहित्य संमेलने होतील अन् साहित्याचे खर्‍या अर्थाने उत्थान होईल.

सातारा येथे अल्पवयीन मुलीचे अपहरण करून केले अत्याचार !

अल्पवयीन मुली असुरक्षित असणे हे समाजाची नीतीमत्ता खालावल्याचे उदाहरण !