‘सनातन प्रभात’च्या ज्ञानशक्तीचा परिपूर्ण लाभ घ्या !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या पश्चिम महाराष्ट्र आवृत्तीच्या वर्धापनदिनानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा संदेश
या वक्तव्याचे समाजात उमटले तीव्र पडसाद ! गोवा ही परशुरामभूमी आणि मंदिरांची भूमी आहे. पर्यटनाच्या नावाने गोव्याला भोगभूमी करणे जनतेला अपेक्षित नाही !
‘‘मराठीला ज्ञानभाषा करायची आहे, असे आपण म्हणतो; परंतु दुसरीकडे मराठी शाळा बंद पडत आहेत. मराठी मुले इंग्रजी शाळांकडे आकर्षित होत आहेत; कारण सरकार आणि पालक दोघेही मराठी शाळांना पाठिंबा देत नाहीत.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे योगदान नाशिककर आणि महाराष्ट्र कधीही विसरू शकणार नाही, असे शरद पवार म्हणाले.
जिल्ह्यातील सर्व खाडीपात्रांच्या पहाणीच्या वेळी नोंदणीकृत नसलेली होडी आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे प्रादेशिक बंदर अधिकारी, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड, वेंगुर्ला यांनी कळवले आहे.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि ग्रामीण विकास संस्थेचे मंत्री मायकल लोबो उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावतील म्हणून आयोजकांनी सुमारे दीड घंटा त्यांची वाट पाहिली आणि त्यानंतर उद्घाटन समारंभ पुढे ढकलून तो दुपारी ४ वाजता करण्यात आला.
जेव्हा जनता अपघातस्थळी पोलीस वेळेत न पोचल्याची तक्रार करते, तेव्हा अशी कारवाई कधी पोलिसांवर केली जाते का ? तशी होणे अपेक्षित आहे, तरच पोलिसांना वेळेत पोचायची सवय लागेल !
‘मतदारांकडे मतांची भीक मागावी लागते, हे उमेदवारांना लज्जास्पद ! त्यांनी निवडून आल्यावर मतदारांसाठी काही केले असते, तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
समारोपाच्या कार्यक्रमाला विशेष पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते.