राज्यघटनेच्या प्रस्तावनेतून ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवाद’ शब्द हटवण्यासाठी राज्यसभेत खासगी विधेयक सादर
राज्यघटनेतून हे शब्द काढून टाकण्यासाठी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट
राज्यघटनेतून हे शब्द काढून टाकण्यासाठी भाजपचे खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट
असे वासनांध, ‘शिक्षक’ म्हणवण्याच्या पात्रतेचे आहेत का ? सरकारने अशांना आजन्म कारागृहात टाकले पाहिजे !
उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारच्या घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !
हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ ठरवणारी, मोहनदास करमचंद गांधी यांच्या अहिंसक तत्त्वांचा पालन करण्याचे ढोंग करणारी काँग्रेस त्यांच्या या धर्मांध नेत्याच्या घोषणेच्या विरोधात चकार शब्द काढत नाही, हे लक्षात घ्या !
अनेक प्रकरणात हिंदूंना अटक करून त्यांचा छळ करण्यात येत असतो आणि नंतर ते न्यायालयाकडून निर्दोष मुक्त होतात. अशा किती जणांना मानवाधिकार आयोगाने किंवा संबंधित राज्य सरकारांनी हानीभरपाई दिली आहे ?
भारतात मुसलमान आक्रमकांनी हिंदूंची साडेचार लाख मंदिरे पाडली, ३ दशकांपूर्वी धर्मांधांनी काश्मीरमधून साडेचार लाख हिंदूंना पलायन करण्यास भाग पाडले, तसेच तेथील शेकडो मंदिरांवर आक्रमणे केली, यांविषयी साम्यवादी विद्यार्थी संघटनांना आंदोलन करावेसे वाटत नाही, हे लक्षात घ्या !
सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना पंतप्रधानांनी अशा प्रकारे चेतावणी द्यावी लागते, हे हिंदूंना अपेक्षित नाही !
‘इतर देशांना देशांतर्गत शत्रू नसतात. भारताला आतील आणि बाहेरील असे दोन्ही शत्रू आहेत. असे शत्रू असणारा जगातील एकमेव देश आहे भारत. भारतियांना हे लज्जास्पद !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले