जनसंघर्ष समितीकडून नक्षलवाद्यांचे स्मारक उद्ध्वस्त !

नक्षलवादाविषयी जशी चीड जनतेला वाटते, तशी शासकीय यंत्रणांना वाटत नाही का ?

त्राल सेक्टरमध्ये ३ आतंकवादी ठार

पाकला नष्ट केल्याविना काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार नाही !

आपल्या व्यक्तीमत्त्वातील दोष, हेच आपल्या तणावाचे कारण; स्वभावदोष निर्मूलन प्रक्रियेद्वारे तणाव निर्मूलन शक्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ऑनलाईन आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये ‘तणावनिर्मूलन’ या विषयावर शोधनिबंध सादर

मुंबई येथील के.जे. सोमय्या महाविद्यालयात ‘मूल्यप्रवाह’ या उपक्रमाच्या अंतर्गत ‘चरित्रपुष्प’ या प्रमाणपत्रित अभ्यासक्रमाचा ‘ऑनलाईन’ प्रणालीद्वारे शुभारंभ

या वेळी पहिल्या अभ्यासवर्गाचा प्रारंभ श्री सरस्वतीदेवी वंदनेने झाला. या वेळी विद्यार्थी आणि सोमय्या महाविद्यालयाचे प्राध्यापक यांच्यासह ५२ जण ‘ऑनलाईन’ सहभागी झाले होते.

धर्मांधांवर कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून राज्यात ठिकठिकाणी निवेदन !

बसच्या पाटीवर ‘संभाजीनगर’ नाव असल्याने वैजापूर येथील धर्मांधांनी विरोध केल्याचे प्रकरण

महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांत स्वतंत्र न्यायालये आणि अन्वेषण पथक यांची नेमणूक करणार ! – अनिल देशमुख, गृहमंत्री

महिला अत्याचारांच्या घटनांना आळा घालण्यासाठी, तसेच दोषींना लवकर शिक्षा व्हावी, या हेतूने राज्यात ‘शक्ती कायदा’ अमलात आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे.

‘स्वयंभू’ या दिवाळी अंकात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ने केलेल्या संशोधनाविषयीच्या लेखांना प्रसिद्धी

दौंड तालुक्यातील केडगाव येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर युवा विचार मंचा’ने वर्ष २०२० मध्ये प्रकाशित केलेल्या ‘स्वयंभू’ या दिवाळी अंकात ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’च्या ४ लेखांना प्रसिद्धी देण्यात आली आहे.

आगामी काळात शेतीला चांगले दिवस नाहीत, हे निश्‍चित आहे ! – पाशा पटेल, राज्य कृषी मूल्य आयोग

आता खुल्या शेतीला भविष्य राहिलेले नाही. आच्छादित शेतीशिवाय काहीही शिल्लक रहाण्याची शक्यता नाही. आगामी काळात शेतीला चांगले दिवस नाहीत, हे निश्‍चित आहे. पृथ्वीवरचे तापमान आणि हवेतील कार्बन वाढल्याने कितीतरी पिके नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना सर्वोच्च न्यायालयात कायमस्वरूपी नियुक्तीची शिफारस ‘कॉलेजियम’ने मागे घेतली

बाल लैंगिक शोषणविरोधी कायद्यातंर्गत प्रविष्ट करण्यात आलेल्या गुन्ह्यांमध्ये दिलेल्या ३ निर्णयांमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.