पोलीसदलाचे सध्याचे ब्रीदवाक्य ‘सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा नाश’ पोलीस सार्थकी लावतात का ?

समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

स्वतःभोवती निर्माण होणारे त्रासदायक स्पंदनांचे आवरण नष्ट होण्यासाठी प्रतिदिन दृष्ट काढा !

‘व्यक्तीची दृष्ट काढल्याचा परिणाम तिच्यावर किती काळ (दिवस) टिकतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण देत आहोत . . .

ओरोसचे (कुडाळ) ग्रामदैवत श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव

मंदिरात प्रतिवर्षी दसरा, हरिनाम सप्ताह, त्रिपुरारी पौर्णिमा आणि दीपोत्सव कार्यक्रम होतो. या देवतेचा जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी ३ जानेवारी २०२१ या दिवशी जत्रोत्सव साजरा होणार आहे.

अतीतिखट अन्नाचे सेवन केल्याने होणारे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक परिणाम

तिखट अन्न तमप्रधान असल्यामुळे त्याद्वारे शरिरात जाणार्‍या तामसिक लहरींचा मनावरही परिणाम होतो. तिखट अन्नाच्या सेवनाने चिडचिडेपणा, उतावीळपणा हे स्वभावदोष उफाळून येतात. अशा व्यक्तींचे बोलणे किंवा वागणेही रुक्ष असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्‍या एकाही राजकीय पक्षाने हिंदूंना हिंदु धर्म आणि साधना न शिकवल्यामुळे देशात भ्रष्टाचार अन् सर्व प्रकारचे गुन्हे पुष्कळ वाढले आहेत, हे एकाही सरकारला कळले कसे नाही ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

मार्गशीर्ष मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘१५.१२.२०२० पासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

लाल मुंग्यांची चटणी कोरोनावरील उपचारांत वापरता येऊ शकते का ?  

आदिवासी लोक लाल मुंग्यांचा वापर ताप, सर्दी-खोकला, श्‍वास घेण्यास त्रास, थकवा आणि अन्य आजारांवर उपचार म्हणून करतात.

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेचा निष्कर्ष मुंबई पोलिसांप्रमाणेच असेल ! – परमवीर सिंग, पोलीस आयुक्त, मुंबई

‘‘काही जण मुंबई पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी यांची अपकीर्ती करण्याचे काम करत आहेत; मात्र आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत.’’

यवतमाळ येथून पळून गेलेल्या धर्मांध आरोपीला नागपूर येथे अटक !

जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर पळून गेलेल्या शेख जमील उपाख्य जम्या जब्बार शेख (वय २४ वषर्े) या धर्मांध आरोपीला बाभुळगाव पोलिसांनी नागपूर येथे अटक केली.

विनामास्क ३१ डिसेंबर साजरा करणार्‍यांवर कारवाई

३१ डिसेंबर साजरा करतांना विनामास्क असणार्‍या १३ सहस्र १७९ जणांवर मुंबई महापालिकेने कारवाई केली. या कारवाईत २६ लाख ३५ सहस्र ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.