
मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूप्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेच्या अन्वेषणात अनेक गोष्टींचा उलगडला झाला; मात्र सुशांत यांचा मृत्यू कशामुळे झाला ? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. केंद्रीय अन्वेषण यंत्रणा या प्रकरणात जो निष्कर्ष काढेल, तो मुंबई पोलिसांच्या निष्कर्षासारखाच असेल, असा विश्वास मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला आहे.

या वेळी परमवीर सिंग म्हणाले, ‘‘काही जण मुंबई पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी यांची अपकीर्ती करण्याचे काम करत आहेत; मात्र आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत.’’
सायबर गुह्यांचा धोका लक्षात घेता लवकरच शहरात ५ सायबर पोलीस ठाणी चालू करण्यात येणार आहेत, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
जर्मनीमध्ये जिहाद्याने ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाच्या संचलनामध्ये घुसवली व्हॅन : १ जणा ठार, तर १६ जण घायाळ
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’
तत्कालीन शिक्षणाधिकार्याने २५९ खोटे आदेश काढून केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार
Paper Leak Scam : गेल्या १२ वर्षांत ११६ प्रश्नपत्रिका फुटल्या : साडेसात कोटी मुलांना बसला फटका
Pralhad Joshi : केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार