३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पाळधी आणि धरणगाव (जिल्हा जळगाव) येथे पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन

३१ डिसेंबरनिमित्त होणारे अपप्रकार रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पाळधी येथील पोलिसांना, तर धरणगाव येथील पोलीस आणि तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची आमदार प्रताप सरनाईक यांच्या विरोधात पोलिसात तक्रार

आमदार प्रताप सरनाईक यांच्या मालकीचे ‘विहंग गार्डन’ अनधिकृत असल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. कल्याण येथील तहसीलदार कार्यालय येथे तक्रार केली आहे.

कृषीविषयी सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जात मिळण्यासाठी ‘महा-डी.बी.टी. पोर्टल’वर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा ! – दादाजी भुसे, कृषीमंत्री

कृषीविषयक सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळावा, यासाठी शेतकर्‍यांनी ३१ डिसेंबरपर्यंत ‘महा-डी.बी.टी. पोर्टल’वर ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करावा, असे आवाहन कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र निर्माण करण्याची आवश्यकता ! – हर्षद खानविलकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवून धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्र स्थापन करण्याची वेळ आता आली आहे, असे आवाहन ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानात हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी केले.

पीओपी मूर्तींसाठी मंडळांसह मूर्तीकारांना बाजू मांडण्याची संधी

केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपीच्या) मूर्तींवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

डोंबिवली औद्योगिक वसाहतीतील शक्ती प्रोसेस आस्थापनाला भीषण आग

डोंबिवली औद्योगिक वसाहत परिसरातील खंबालपाडा भागात असलेल्या शक्ती प्रोसेस या आस्थापनाला १८ डिसेंबर या दिवशी सायंकाळी भीषण आग लागली.

हिंजवडी येथील आयटी पार्कमध्ये सेक्स रॅकेट चालवणारे हॉटेल ग्रॅन्ड मन्नत ६ मासांसाठी सील

पुण्यासारख्या सुसंस्कृत शहरात घडणारे हे प्रकार लाजिरवाणेच !

संस्कृतला राष्ट्रीय भाषा घोषित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका

अशी याचिका का प्रविष्ट करावी लागते ? काँग्रेसने संस्कृतला मृत ठरवले, त्या भाषेला आताच्या सरकारने पुनरुज्जीवित करून त्याला गतवैभव मिळवून देणे संस्कृतप्रेमींना अपेक्षित आहे !

राज्यात १ सहस्रहून अधिक वारसा स्मारके; मात्र वारंवार मागणी करूनही ही स्मारके अधिसूचित न केल्याने इतिहासप्रेमींमध्ये अप्रसन्नता !

‘‘गोवा केवळ समुद्रकिनारे, कॅसिनो आणि मद्य यांसाठीच प्रसिद्ध असल्याचा गैरसमज पर्यटकांमध्ये आहे. राज्यातील वारसा स्मारक आणि स्थळे अधिसूचित करून ती पर्यटकांसाठी खुली करावी.’’

विश्‍वविद्यालये आणि महाविद्यालये यांठिकाणी देशी गायीच्या पालनाचे महत्त्व शिकवण्यावर वेबिनारमध्ये चर्चा !

गोपालनाविषयी चर्चा अपेक्षित नसून त्याविषयी तात्काळ कृती करणे राष्ट्रप्रेमींना अपेक्षित आहे !