वेदांच्या आधारित मनुस्मृति आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र हाच प्रशासन अन् राजनीती यांचा आधार
भारताच्या घटनाकारांनी प्राचीन राजकीय व्यवस्थेचा सखोल अभ्यास करायला हवा होता; कारण पाश्चिमात्यांना ज्ञानाचा अनुभव अधिकाधिक ५०० वर्षांचा होता, तर भारताला सहस्रो वर्षांच्या श्रेष्ठतेचा इतिहास आहे.