कराड येथे अवैध पशूवधगृहावर पोलिसांची कारवाई !
गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोतस्करी चालूच आहे. यातून कायद्याचे अथवा पोलिसांचे कोणतेच भय गोतस्करांना वाटत नाही, हे लक्षात येते. पोलीस धाक कधी निर्माण करणार ?
गोवंश हत्याबंदी कायदा लागू असूनही गोतस्करी चालूच आहे. यातून कायद्याचे अथवा पोलिसांचे कोणतेच भय गोतस्करांना वाटत नाही, हे लक्षात येते. पोलीस धाक कधी निर्माण करणार ?
परिवहन विभागाच्या अनुमतीविना प्रवाशांची अवैध वाहतूक करून सरकारची फसवणूक करणारे १८ ॲप्स आणि संकेतस्थळे यांविरोधात पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी परिवहन आयुक्तांकडे तक्रार…
सध्या गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढलेला सहभाग पहाता ‘भारताची अशा घटना वारंवार घडणार्या अमेरिकेकडे तर वाटचाल चालू नाही ना ?’ असा प्रश्न निर्माण होतो !
सकल मराठा समाजाने येथे बोलावलेल्या बैठकीत मोठी हाणामारी झाली आहे. ही बैठक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार बोलावण्यात आली होती; पण त्यात वाद निर्माण झाला.
शुभम कुदळे आणि त्याचे कुटुंबीय यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणार्यांची चौकशी करून त्यांना न्याय मिळाला पाहिजे. कुदळे यांच्या घरावर आक्रमण करणार्या धर्मांधांच्या आक्रमणास ‘जशास-तसे’ उत्तर देण्याचा निर्धार…
हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, समविचारी संघटना आणि खडकवासला ग्रामस्थ यांच्या संयुक्त सहभागाने ‘खडकवासला जलाशय रक्षण आणि भारतीय संस्कृती संवर्धन’ या अभियानाचे आयोजन केले आहे. यंदाचे अभियानाचे २२ वे वर्ष आहे.
उजनी धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला असून धरणात केवळ उणे ३६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने बाष्पीभवन, जलाशयातून शेतीसाठी उपसा आणि पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी ८ दिवसाला अंदाजे १ ‘टी.एम्.सी.’ पाणी संपत आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील शेतकरी कामगार पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या, माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे २९ मार्च या दिवशी निधन झाले. अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या त्या तीन वेळा आमदार होत्या.
सातारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सातारा लोकसभा लढण्यास आपण इच्छुक नसल्याचे सांगितले.
नाणीज येथील जगद्गुरु नरेंद्र महाराजांच्या पाठशाळेतील वेदाध्ययन करणार्या विद्यार्थ्यांनी मंत्रोच्चार म्हणत वातावरण मंगलमय केले.