आदिवासी असल्याच्या बनावट दाखल्याने ३ सहस्र ८८९ जणांची शासकीय नोकरीत घुसखोरी !

एवढ्या मोठ्या प्रमाणात बनावट दाखले कोण देते ? तसेच शासकीय नोकरीत घुसखोरी होतेच कशी ? यातून शासकीय कारभार कसा चालला आहे, हे लक्षात येते. असे करणार्‍यांनाही कठोर शिक्षा द्यायला हवी !

आदिवासी समाजाच्या जागांची भरती डिसेंबर २०२३ पर्यंत करू ! – दीपक केसरकर

वर्ष २०१९ मध्ये भरतीचा निर्णय घेण्यात आला; मात्र ही भरती झाली नव्हती. आताचे सरकार भरतीप्रक्रिया कालबद्धतेत पूर्ण करेल, असे आश्वासन या वेळी दीपक केसरकर यांनी दिले. 

अनुसूचित जमाती प्रवर्गाची भरती प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबवणार !- दीपक केसरकर, प्रभारी समाजकल्याण मंत्री

अनुसूचित जमातीच्या आरक्षणाच्या आधारे शासकीय सेवेत भरती झालेल्या आणि त्यानंतर जातीचे प्रमाणपत्र अवैध ठरलेल्या उमेदवारांना अधिसंख्य पदावर कायम ठेवले आहे.

‘सम्मेद शिखर’ या जैन तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ बनवण्याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाज रस्त्यावर !

झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र सम्मेद शिखर याला पर्यटन स्थळ बनवण्यात येणार आहे. याच्या विरोधात राजस्थानमध्ये जैन समाजाकडून गेल्या ३ दिवसांपासून प्रखर विरोध केला जात आहे.

जानेवारी २०२३ मध्ये कोरोनाचा प्रसार होण्याची शक्यता; मात्र ३ मासांपर्यंतच प्रभाव राहील !

‘ज्योतिष ज्ञान’ या त्रैमासिकात ज्योतिषी सिद्धेश्वर मारटकर यांचे भाकित

‘पठाण’ चित्रपट आणि त्याचे प्रदर्शन यांवर बंदी घाला !

समस्त हिंदुत्ववादी संघटनांची तळोदा (जिल्हा नंदुरबार) येथील तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी !

‘हिंदु राष्ट्रा’चा आवाज बुलंद करण्यासाठी जळगाव येथे २५ डिसेंबर या दिवशी हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! – प्रशांत जुवेकर, हिंदु जनजागृती समिती

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची युद्धनीती शालेय अभ्यासक्रमात शिकवली पाहिजे ! – दुर्गेश परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘अफझलखान वध : शत्रूबोध आणि शिवरायांची कूटनीती’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

घणसोली येथे धर्मांधांनी हिंदु तरुणीची हत्या करून मृतदेह नदीत फेकला !

लव्ह जिहादच्या वाढत्या घटना पहाता सरकारने तात्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करावा !

पुणे येथे ‘जी-२० परिषदे’च्या नावाखाली महापालिकेकडून पैशांची उधळपट्टी !

विद्युत् रोषणाई आणि अन्य सजावटीसाठी सहस्रो रुपये खर्च करण्यापेक्षा मूलभूत सुविधांकडे लक्ष द्यावे. जनतेच्या करातून मिळालेल्या पैशांचा वापर योग्य पद्धतीनेच व्हावा !