पाकिस्तान आतंकवाद्यांची भरती केंद्रे आणि अड्डे चालवत आहे ! – एस्. जयशंकर
आतंकवाद्यांची भरती केंद्रे आणि अड्डे नष्ट करून भारत अन् काही प्रमाणात संपूर्ण जगही आतंकवादमुक्त करण्यासाठी भारताने पावले उचलावीत, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
आतंकवाद्यांची भरती केंद्रे आणि अड्डे नष्ट करून भारत अन् काही प्रमाणात संपूर्ण जगही आतंकवादमुक्त करण्यासाठी भारताने पावले उचलावीत, अशीच जनतेची अपेक्षा आहे !
म्हादई पाणी वाटपावरून संघटित न होता सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार घालणारे विरोधी नेते कधी जनहित साधतील का ?
पक्षनिष्ठा आणि समर्पणाचा लक्ष्मणजी वस्तूपाठ होते. बरे होतील असे वाटतांनाच त्यांचे असे जाणे चटका लावणारे आहे.
सनातनच्या साधकांनी डॉ. पंड्या यांना ‘धर्मशिक्षा फलक’ हा हिंदी भाषेतील ग्रंथ भेट दिला. ग्रंथाचे मुखपृष्ठ पाहून गौरवोद्गार काढतांना डॉ. पंड्या म्हणाले, ‘‘अतिशय सुंदर, महत्त्वाचा संदेश देणारे आणि अर्थपूर्ण मुखपृष्ठ आहे.’’
भारतात राहून पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा गांभीर्याने विचार करायला हवा !
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे हिंदुद्वेषी विधान ! लेखक आणि व्याख्याते दुर्गेश परुळकर यांचा उपहासगर्भ अभिप्राय ! हिंदुत्वनिष्ठ संतप्त.
मालेगाव बाँबस्फोट प्रकरण, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांना सत्र न्यायालयाकडून दिलासा नाही !
हिंदु धर्म आणि देवता यांच्या विरोधात वक्तव्य करणार्यांवर काहीही कारवाई न करणारे पोलीस हिंदुद्रोहीच आहेत !
ज्येष्ठ समाजसेवक श्री. अण्णा हजारे हे गेली ११ वर्षे लोकायुक्त विधेयक आणण्यासाठी धडपड करत आहेत. शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या काळात विधानसभेत हे विधेयक एकमताने संमत केले; मात्र उद्धव ठाकरे गटाने हे विधेयक विधान परिषदेत प्रलंबित ठेवले आहे.
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, असे वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद आता उमटत आहेत.