त्रिपुरामध्ये यावर्षी आतापर्यंत ५२ रोहिंग्या घुसखोरांना अटक

भारतात घुसखोरी केल्यानंतर अशांना अटक करून पुन्हा मायदेशात पाठवण्यासह अशा प्रकारची घुसखोरीच होणार नाही, यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे !

बिहारमध्ये जातींच्या संदर्भात गणना करण्यास उच्च न्यायालयाची अनुमती

या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या सर्व याचिका फेटाळण्यात आल्या आहेत.

संसदेत अविश्‍वास प्रस्तावावर ८ ऑगस्टपासून चर्चा

मणीपूरमधील हिंसाचारावरून संसदेत १ ऑगस्ट या दिवशीही विरोधी पक्षांनी गदारोळ घातल्याने राज्यसभा आणि लोकसभा यांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले.

सीमा हैदर हिला हिंदी चित्रपटामध्ये काम करण्याची भारतीय निर्मात्याने दिली संधी !

निर्माते अमित जानी यांनी सीमा भारतात आल्याच्या पद्धतीचे मात्र समर्थन केलेले नाही !

(म्हणे) ‘युद्ध हा पर्याय नसून भारताशी चर्चा करण्यासाठी सिद्ध !’ – शाहबाझ शरीफ, पाकचे पंतप्रधान

पाकने भारतामध्ये जिहादी आतंकवाद्यांना पाठवणे बंद केले पाहिजे. कुख्यात आतंकवादी हाफिज सईद, दाऊद इब्राहिम यांना भारताच्या स्वाधीन केले पाहिजे.

गुन्हा नोंदवण्यास दिरंगाई झाल्याचे स्पष्ट ! – सर्वोच्च न्यायालय

भारताचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली मणीपूर येथील प्रकरणावर १ ऑगस्ट या दिवशी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने या वेळी म्हटले की, ४ मे या दिवशी मणीपूरमध्ये २ महिलांना विवस्त्र करून धिंड काढल्याच्या घटनेनंतर २ मासांनी गुन्हा नोंदवण्यात आला, हे स्पष्ट होते.

गुरुग्राम (हरियाणा) येथे जमावाने केली मशिदीची तोडफोड !

नूंह येथील हिंसाचाराची प्रतिक्रिया !
एकाचा मृत्यू, तर अन्य एक घायाळ

 ख्रिस्ती कुकी आतंकवादी प्रतिदिन हिंदु मैतेई समुदायावर करत आहेत गोळीबार !

मणीपूर येथील हिंसाचारामागे कुकी आतंकवादी, अमली पदार्थांची तस्करी करणारे आतंकवादी आणि म्यानमारमधून फूस लावणार्‍या शक्ती आहेत. हे लक्षात घेऊन आता भारताने अशांवर कठोर कारवाई करण्याची नितांत आवश्यकता आहे !

लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील समर्पण हे देशवासियांना नेहेमीच प्रेरणा देत राहील ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट’च्या वतीने लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देऊन १ ऑगस्ट या दिवशी सन्मानित करण्यात आले. त्याआधी पंतप्रधान मोदी यांनी लोकमान्य टिळकांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केले.

आंध्रप्रदेशातील एका नगरसेवकाने पालिका बैठकीत स्वतःलाच चपलेने मारले !

मतदारांना दिलेली आश्‍वासने पूर्ण करता न आल्याची खंत !