मोमीनपूर (बंगाल) येथे ‘मिलाद-उन-नबी’ उत्सवाच्या वेळी हिंदूंची अनेक वाहने आणि दुकाने यांची तोडफोड
‘मुसलमानांचे सण आणि हिंसाचार, असे समीकरणच झाले आहे’, असे कुणी म्हटल्यास त्यात चुकीचे ते काय ?
‘मुसलमानांचे सण आणि हिंसाचार, असे समीकरणच झाले आहे’, असे कुणी म्हटल्यास त्यात चुकीचे ते काय ?
गायीला राष्ट्रीय पशू घोषित करण्यासाठी केंद्र सरकारला निर्देश देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. यावर सुनावणी करण्यासच न्यायालयाने नकार दिली.
आतंकवाद्यांची निर्मिती करणार्या पाकला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत देशाला आतंकवादाची समस्या ग्रासत राहील ! यासाठी पाकलाच नष्ट करणे आवश्यक आहे, हे लक्षात घ्या !
काँग्रेसशासित राजस्थानमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वात आहे का ?
एखाद्या महिलेने विवाहित पुरुषाशी त्याच्या विवाहाची माहिती असतांनाही शारीरिक संबंध ठेवले, तर तो बलात्कार ठरत नाही. अशा प्रकरणांत स्त्री आणि पुरुष यांच्यातील शारीरिक संबंध प्रेम आणि आवड असते.
राजकीय मान्यता झुगारून देण्याचे बळ कार्यकर्त्यांनी दिले; म्हणूनच मी हे सर्व करू शकलो. हा माझा सत्कार नसून समाजाच्या ताकदीचा सत्कार आहे !
केवळ मांसासाठी असलेले हलाल प्रमाणपत्र आता खाद्यपदार्थ, सौंदर्य प्रसाधने, औषधे, रुग्णालये येथेही देण्यात येत असून यासहित मोठी बहुराष्ट्रीय आस्थापनेही ‘१०० टक्के हलाल प्रमाणित’ असल्याची घोषणा करत आहेत. हाच पैसा पुढे जिहादी आतंकवादासाठी वापरला जात आहे.
पाकचे नौसैनिक भारतीय सागरी सीमेमध्ये घुसून भारतीय मासेमारांचे अपहरण करण्याचे धाडस कसे काय करू शकतात ? भारतीय तटरक्षक दल झोपले होते का ?
जिहादी पाकला आता शाब्दिक स्वरूपात ठणकावणे पुरेसे नाही, तर त्याला कायमचा धडा शिकवणेच आवश्यक आहे, हे भारतीय शासनकर्ते लक्षात घेतील का ?
अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा ढोल बडवणारी धर्मनिरपेक्षतावादी आणि पुरो(अधो)गामी टोळी आता भाजयुमोच्या नेत्याचे समर्थन का करत नाही ?