उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशाला विरोध करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली !
रामनवमी आणि चैत्र नवरात्री यांच्या काळातील धार्मिक कार्यक्रमांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या तरतुदीचे प्रकरण
रामनवमी आणि चैत्र नवरात्री यांच्या काळातील धार्मिक कार्यक्रमांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या तरतुदीचे प्रकरण
कर्नाटक राज्याने पिण्यासाठी पाणी मागितल्याने कोयना धरणातून २ मे या दिवशी अतिरिक्त पाणी पूर्वेकडे नदीपात्रात सोडण्यात आले.
त्यागपत्र देतांना वरिष्ठ नेते आणि माझे कार्यकर्ते यांना विश्वासात घ्यायला हवे होते. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे, त्यांनी ५ मे या दिवशी बैठक घ्यावी, त्यात जो काही निर्णय येईल, तो मला मान्य असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.
उत्तरप्रदेशातील सैदपूर, सुलतानपूर, कानपूर, वाराणसी आणि गोरखपूर, तर बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा), समस्तीपूर अन् हाजीपूर येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालण्यात आले.
मुळात द्रमुक हा हिंदुविरोधी पक्ष असून त्यास मत न देण्यातच तमिळनाडूतील हिंदूंचे हित आहे. अर्थात् गेल्या अनेक दशकांच्या तेथील द्रविड आंदोलनाचा वैचारिक पगडाही तेथील हिंदूंवर आहे.
साम्यवादी हे हिंदुद्वेषी आणि जिहादीप्रेमी असल्याने ते अशा चित्रपटांना विरोध करणारच ! असे पक्ष आणि त्यांच्या संघटन यांच्यावर देशात बंदी घालण्यासाठी हिंदु संघटनांनी चळवळ राबवणे आवश्यक !
शिक्षा ठोठावल्यानंतर एवढी वर्षे उलटूनही त्याची कार्यवाही न करणे पंजाबमधील आतापर्यंतच्या सर्व सरकारांना लज्जास्पद ! विशेष न्यायालयाने बलवंत सिंग राजोआना याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.
आतंकवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचा निर्माता असलेल्या पाकिस्तानचा नायनाट करणे आवश्यक आहे !
भाजपला मुसलमानद्वेषी म्हणणार्या काँग्रेसला आता याविषयी काय म्हणायचे आहे ?
हिंदुत्वनिष्ठच नाहीत, तर त्यांचे समर्थकही आता असुरक्षित जीवन जगत आहेत, हेच या घटनेतून लक्षात येते !