उत्तरप्रदेश सरकारच्या आदेशाला विरोध करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळली !

रामनवमी आणि चैत्र नवरात्री यांच्या काळातील धार्मिक कार्यक्रमांना प्रत्येकी १ लाख रुपयांच्या तरतुदीचे प्रकरण

कोयना धरणातून सोडले कर्नाटकला पिण्‍यासाठी पाणी !

कर्नाटक राज्‍याने पिण्‍यासाठी पाणी मागितल्‍याने कोयना धरणातून २ मे या दिवशी अतिरिक्‍त पाणी पूर्वेकडे नदीपात्रात सोडण्‍यात आले.

राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या अध्‍यक्षपदासंबंधी ५ मे या दिवशी समितीचा जो निर्णय होईल तो मान्‍य ! – शरद पवार, अध्‍यक्ष, राष्‍ट्रवादी काँग्रेस

त्‍यागपत्र देतांना वरिष्‍ठ नेते आणि माझे कार्यकर्ते यांना विश्‍वासात घ्‍यायला हवे होते. अध्‍यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे, त्‍यांनी ५ मे या दिवशी बैठक घ्‍यावी, त्‍यात जो काही निर्णय येईल, तो मला मान्‍य असेल, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने बिहार आणि उत्तरप्रदेश येथील विविध मंदिरांमध्ये प्रार्थना

उत्तरप्रदेशातील सैदपूर, सुलतानपूर, कानपूर, वाराणसी आणि गोरखपूर, तर बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा), समस्तीपूर अन् हाजीपूर येथे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी देवतांना साकडे घालण्यात आले.

राज्यातील १०० मंदिरांत भाविकांना न्याहारी देण्याची तमिळनाडू सरकारची योजना !

मुळात द्रमुक हा हिंदुविरोधी पक्ष असून त्यास मत न देण्यातच तमिळनाडूतील हिंदूंचे हित आहे. अर्थात् गेल्या अनेक दशकांच्या तेथील द्रविड आंदोलनाचा वैचारिक पगडाही तेथील हिंदूंवर आहे.

जे.एन्.यू.मध्ये ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाच्या विशेष प्रदर्शनाला साम्यवादी विद्यार्थी संघटनेचा विरोध !

साम्यवादी हे हिंदुद्वेषी आणि जिहादीप्रेमी असल्याने ते अशा चित्रपटांना विरोध करणारच ! असे पक्ष आणि त्यांच्या संघटन यांच्यावर देशात बंदी घालण्यासाठी हिंदु संघटनांनी चळवळ राबवणे आवश्यक !

दोषी बलवंत सिंग राजोआना याची मृत्यूदंडाची शिक्षा पालटण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

शिक्षा ठोठावल्यानंतर एवढी वर्षे उलटूनही त्याची कार्यवाही न करणे पंजाबमधील आतापर्यंतच्या सर्व सरकारांना लज्जास्पद ! विशेष न्यायालयाने बलवंत सिंग राजोआना याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.

कुपवाडा (काश्मीर) येथे झालेल्या चकमकीत २ आतंकवादी ठार !

आतंकवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांचा निर्माता असलेल्या पाकिस्तानचा नायनाट करणे आवश्यक आहे !

काँग्रेसच्या बाबरी मशीद बांधण्याच्या आश्‍वासनाचे काय झाले ? – असदुद्दीन ओवैसी

भाजपला मुसलमानद्वेषी म्हणणार्‍या काँग्रेसला आता याविषयी काय म्हणायचे आहे ?

बजरंग दलाच्या दलित समर्थकाची हत्या करणार्‍या ४ धर्मांध मुसलमानांना अटक !

हिंदुत्वनिष्ठच नाहीत, तर त्यांचे समर्थकही आता असुरक्षित जीवन जगत आहेत, हेच या घटनेतून लक्षात येते !