विश्व हिंदु परिषदेचे प्रांत मंडळाचे मार्गदर्शक सदस्य ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांचे अपघाती निधन

विश्व हिंदु परिषदेचे प्रांत प्रमुख डॉ. सुरेशराव चिकटे यांनी सांगितले, ‘‘ह.भ.प. प्रकाश महाराज कठाळे यांनी कथा, प्रवचन या माध्यमांतून हिंदूसंघटनासाठी कार्य करून संपूर्ण आयुष्य हिंदु धर्मरक्षणासाठी वेचले. धर्मातील अशी विभूती जाण्याने आध्यात्मिक क्षेत्रात मोठी हानी झाली आहे.’’

गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजपलाच विजयी करा !

आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर आणि दक्षिण गोवा मतदारसंघांमध्ये भाजपलाच विजयी करावे, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी फर्मागुडी येथे झालेल्या भाजपच्या प्रचारसभेत केले.

(म्हणे) ‘हत्येचे दायित्व उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांवर !’ – असदुद्दीन ओवैसी

एका गुंडाच्या हत्येनंतर थयथयाट करणारे असदुद्दीन ओवैसी हे कधी धर्मांध मुसलमानांच्या हातून हिंदूंची हत्या झाल्यानंतर ‘ब्र’ काढत नाहीत, हे लक्षात घ्या !

रत्नागिरी जिल्हा भाजपमय करायचा आहे, या निर्धाराने कामाला लागा !  

केंद्रात आणि राज्यात भाजपचे शासन आहे. दोन्ही शासनांकडून सामान्य जनतेच्या हिताच्या अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. त्याची माहिती सामान्य माणसांपर्यंत पोचवण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक जागरूक झाले पाहिजे.

आगरा येथील जामा मशिदीच्या पायर्‍यांच्या खाली पुरलेल्या मथुरेतील श्रीकृष्ण मंदिरातील मूर्ती बाहेर काढा ! – कथावाचक देवकीनंदन ठाकूर यांची मागणी

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मुक्तीसाठी पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या समवेत राष्ट्रव्यापी आंदोलन करणार !

आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या काकांना अटक

स्वतःचा भाऊ आणि माजी खासदार यांची केली होती हत्या !

गुन्हेगारी कारवाया करत असल्याने अतिक आणि अश्रफ यांना ठार मारले ! – हत्या करणार्‍या आरोपींचा दावा

सूड उगवण्यासाठी केली अतिकची हत्या ! – आरोपींचा दावा

अतिक अहमद याची दीड सहस्र कोटी रुपयांची संपत्ती जप्त !

गुंडगिरीद्वारे इतकी संपत्ती गोळा होईपर्यंत त्याला पाठीशी घालणारे भ्रष्ट पोलीस, प्रशासन, मंत्री आणि राजकीय पक्ष यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक !

ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान !

वर्ष १९४३ मध्ये ‘श्री समर्थ आध्यात्मिक प्रासादिक सेवा समिती’ची स्थापना करण्यात आली. गोरेगाव, मुंबई येथे पहिली श्री समर्थ बैठक चालू झाली. यानंतर देशाविदेशात श्री समर्थ बैठकांचा विस्तार होत गेला.

‘महाराष्ट्रात गोहत्या, लव्ह जिहाद आणि धर्मांतरण यांविषयीचे कायदे त्वरित करा ! – सकल हिंदु समाज

रत्नागिरीत मुसलमानांची संख्या वाढत आहे, त्यांचे लांगूलचालन करणारे उर्दू भवन बांधण्याचे पाप केले जात आहे. रत्नागिरीमध्ये उर्दू भवन होता कामा नये. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर भवन बांधामात्र येथे उर्दू भवन नको.