LeT Terriorist Encounter : काश्मिरी हिंदूंच्या हत्या करणारा जिहादी आतंकवादी ठार !

लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी बिलाल अहमद भट याला सुरक्षादलांनी ठार मारले. तो गेल्या वर्षभरात सैनिक, स्थलांतरित कामगार आणि काश्मिरी हिंदू यांच्या हत्यांमध्ये सहभागी होता.

Hindu Hatred Congress : (म्हणे) ‘भारताला हिंदु राष्ट्र केल्यास त्याचा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान होईल !’ – यतिंद्र सिद्धरामय्या

हिंदु धर्माचे महत्त्व, परंपरा आणि इतिहास ज्ञात नसलेलेच अशी तुलना करू शकतात; मात्र यतिंद्र सिद्धरामय्या मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी आणि हिंदुद्रोहापोटीच असे विधान करत आहेत, हे लक्षात घ्या !

Love Jihad : हिंदु मुलीला विवाहाचे आमीष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करणार्‍या महंमद रझीन याला अटक

अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !

Congress Hindu Muslim Policy : हिंदु आणि मुसलमान एक होऊ नयेत, हाच काँग्रेसचा उद्देश आहे ! – भाजपचे नेते ईश्‍वरप्पा

तिहेरी तलाक रहित करण्याचा निर्णय मुसलमानांनी स्वीकारला आहे; परंतु काँग्रेस स्वीकारण्यास सिद्ध नाही. हिंदु-मुसलमान यांच्यात फूट पडावी, अशी त्यांची इच्छा आहे.

Goa Police Recommendation EXTERNMENT : ‘बिलिव्हर्स’चा पास्टर डॉम्निकसह त्याच्या पत्नीच्या तडीपारीची गोवा पोलिसांकडून शिफारस !

हे दोघे बळजोरीने धर्मांतर करून गोव्यातील शांती बिघडवत असल्याने पोलिसांनी ही शिफारस केली आहे.

केंद्रशासन मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्याच्या सिद्धतेत असून महाराष्ट्रानेही यावर कार्यवाही करावी ! – सुरेश चव्हाणके, मुख्य संपादक, ‘सुदर्शन न्यूज’ वृत्तवाहिनी

तमिळनाडू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून ‘केंद्रशासनही मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी पावले उचलण्याच्या सिद्धतेत आहे’, असे लक्षात येते.

गर्भवती गायीची हत्या करून पाय तोडले, कातडी काढून विकले मांस !

तेलंगाणात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेवर असल्यामुळे दोषींवर कारवाई न झाल्यास आश्‍चर्य ते काय ?

श्रीरामाच्या नावावर राजकारण करून आपली पोळी भाजून घेणे, हा मूर्खपणा !

जे राजकारणी प्रभु श्रीरामाच्या नावावर राजकारण करत आहेत, ते त्यांच्या नसानसांत भिनलेला हिंदुद्वेषच उघड करत आहेत.

TMC Attack ED Team : तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या घरावर धाड घालण्यासाठी गेलेल्या ‘ईडी’च्या पथकावर आक्रमण !

सत्ताधारी पक्षातील नेतेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला वेशीवर टांगत आहेत. त्यामुळे आतातरी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !

Dabholkar Murder Case : सर्वोच्च न्यायालयाने दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींच्या जामिनाच्या विरोधातील याचिका फेटाळली !

खंडपिठाने सांगितले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना दिलेला जामीन तर्कसंगत आहे. त्यामुळे अर्जाकडे लक्ष देण्याचे कोणतेही कारण नाही.’’