LeT Terriorist Encounter : काश्मिरी हिंदूंच्या हत्या करणारा जिहादी आतंकवादी ठार !
लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी बिलाल अहमद भट याला सुरक्षादलांनी ठार मारले. तो गेल्या वर्षभरात सैनिक, स्थलांतरित कामगार आणि काश्मिरी हिंदू यांच्या हत्यांमध्ये सहभागी होता.
लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी बिलाल अहमद भट याला सुरक्षादलांनी ठार मारले. तो गेल्या वर्षभरात सैनिक, स्थलांतरित कामगार आणि काश्मिरी हिंदू यांच्या हत्यांमध्ये सहभागी होता.
हिंदु धर्माचे महत्त्व, परंपरा आणि इतिहास ज्ञात नसलेलेच अशी तुलना करू शकतात; मात्र यतिंद्र सिद्धरामय्या मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी आणि हिंदुद्रोहापोटीच असे विधान करत आहेत, हे लक्षात घ्या !
अशांना शरीयत कायद्यानुसार हातपाय तोडण्याची किंवा कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्याच्यावर दगड मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
तिहेरी तलाक रहित करण्याचा निर्णय मुसलमानांनी स्वीकारला आहे; परंतु काँग्रेस स्वीकारण्यास सिद्ध नाही. हिंदु-मुसलमान यांच्यात फूट पडावी, अशी त्यांची इच्छा आहे.
हे दोघे बळजोरीने धर्मांतर करून गोव्यातील शांती बिघडवत असल्याने पोलिसांनी ही शिफारस केली आहे.
तमिळनाडू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावरून ‘केंद्रशासनही मंदिरे सरकारीकरणमुक्त करण्यासाठी पावले उचलण्याच्या सिद्धतेत आहे’, असे लक्षात येते.
तेलंगाणात हिंदुद्वेषी काँग्रेस सरकार सत्तेवर असल्यामुळे दोषींवर कारवाई न झाल्यास आश्चर्य ते काय ?
जे राजकारणी प्रभु श्रीरामाच्या नावावर राजकारण करत आहेत, ते त्यांच्या नसानसांत भिनलेला हिंदुद्वेषच उघड करत आहेत.
सत्ताधारी पक्षातील नेतेच राज्यातील कायदा-सुव्यवस्थेला वेशीवर टांगत आहेत. त्यामुळे आतातरी केंद्र सरकारने बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे !
खंडपिठाने सांगितले, ‘‘मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींना दिलेला जामीन तर्कसंगत आहे. त्यामुळे अर्जाकडे लक्ष देण्याचे कोणतेही कारण नाही.’’