S Jaishankar : भारत आता एक गालावर चापट खाल्ल्यानंतर दुसरा गाल पुढे करणारा राहिलेला नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची स्पष्टोक्ती !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांची स्पष्टोक्ती !
संपूर्ण देशातच बालविवाहांवर बंदी असतांना इतक्या मोठ्या प्रमाणात बालविवाह होईपर्यंत प्रशासन आणि पोलीस झोपले होते का ?
मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी म्हटले,‘‘मला विश्वास आहे की, मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार आहे.’’
मंदिर सरकारीकरणाचे गंभीर दुष्परिणाम जाणा ! देवनिधीचा असा अपहार करणे आणि तो होऊ देणे महापाप आहे, हे जाणून हिंदूंनी याविरुद्ध संघटितपणे वैध मार्गाने आवाज उठवावा आणि सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत !
देशाचे एकूण कर्ज २०५ लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. यामुळे भारताची लोकसंख्या १४२ कोटी मानली, तर दरडोई कर्ज हे १ लाख ४० सहस्र रुपये झाले आहे.
अयोध्या येथील भव्य श्रीरामंदिराचे २२ जानेवारीला उद्घाटन होणार आहे. श्री राममललाच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी काढण्यात आलेल्या मुहूर्तामधील ८४ सेकंदांचा सूक्ष्म मुहूर्त महत्त्वाचा असणार आहे. हा मुहूर्त भारतासाठी संजीवन म्हणून काम करणार आहे.
काँग्रेस सरकारकडून जनतेच्या पैशांची होणारी उघळपट्टी जनतेने वसूल करण्याची मागणी केली पाहिजे !
मुंबई उच्च न्यायालयाचे आतंकवादविरोधी पथकावर ताशेरे
यू ट्यूब चॅनल चालवणार्या कामिया जानी यांनी घेतले पुरीच्या जगन्नाथ मंदिराचे दर्शन