मुलांमध्ये वाढती दुष्टता !
बिहारमधील मधुबन येथील आठवी, नववी आणि अकरावी इयत्तांमध्ये शिकणार्या ३ मुलांनी केवळ ‘माणूस तडफडून कसा मरतो ?’, हे पहाण्यासाठी निष्पाप ‘कॅब’चालकाची हत्या केल्याची घटना घडली आहे ! ‘
बिहारमधील मधुबन येथील आठवी, नववी आणि अकरावी इयत्तांमध्ये शिकणार्या ३ मुलांनी केवळ ‘माणूस तडफडून कसा मरतो ?’, हे पहाण्यासाठी निष्पाप ‘कॅब’चालकाची हत्या केल्याची घटना घडली आहे ! ‘
भारतीय नौदलाच्या निवृत्त ८ वरिष्ठ अधिकार्यांना कतारच्या कनिष्ठ न्यायालयाने मृत्यूदंडाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त गतवर्षी नोव्हेंबर मासामध्ये समोर आले आणि संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त झाली.
सध्या काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांची न्याययात्रा चालू आहे. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी राजकीय पक्ष जनसंपर्कासाठी अशा यात्रा काढत असतात.
हिंदूंनो, बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात समाजमाध्यमांतून संघटनात्मक दबाव आणा !
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आल्यावर प्रत्येक हिंदूच्या मनात एक नवी ऊर्जा संचारू लागते. आपल्याला ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’, या वाक्याचे स्मरण प्रकर्षाने होते.
वर्ष २०१७ मध्ये या बँकेची स्थापना झाली. श्री. विजय शेखर शर्मा हे या बँकेचे प्रवर्तक असून त्यांच्याकडे ५१ टक्के भागभांडवल आणि उर्वरित भांडवल ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’ या आस्थापनाचे आहे.
विदेशी धनाढ्यांनी गुप्तपणे राजकीय पक्षांना निधी दिल्यास एकप्रकारे भारतीय राजकारणावर त्यांचेच नियंत्रण राहील !
साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी समस्त वाहिन्यांवर ‘रिॲलिटी शो’चे पेव फुटले होते. यांमध्ये गाणे आणि नृत्य यांचे कार्यक्रम अधिक प्रमाणात असत. या प्रत्येक कार्यक्रमात किमान एकतरी स्पर्धक पाकिस्तानी असे.
मेवाडच्या उदयसिंहांच्या पश्चात त्यांचा ज्येष्ठ आणि पराक्रमी पुत्र ‘प्रताप’ याचा वर्ष १५७२ मध्ये राज्याभिषेक झाला, तेव्हा तो ३२ वर्षांचा होता (जन्म ९.५.१५४०). अर्थात् त्यापूर्वी अनेक वर्षे प्रताप यांच्या पराक्रमाच्या..
तुमच्या बादशाहला माझा निरोप देण्यासाठी मी तुम्हाला जिवंत ठेवले आहे. तुमच्या बादशाहला सांगा, तुमची सुरत बेसूरत केली.तुम्ही जिथे राज्य करता ती देहलीसुद्धा तुमची नाही. ही पुरातन हिंदूंची आहे.