लोकमान्य टिळक आणि क्रांतीकारक यांचे संबंध
‘छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळातील शत्रू मारला. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या काळातील शत्रू मारला पाहिजे, तरच शिवरायांचा जयंतीचा उत्सव साजरा करण्यात काही अर्थ आहे.’
‘छत्रपती शिवरायांनी त्यांच्या काळातील शत्रू मारला. त्याप्रमाणे आपल्याला आपल्या काळातील शत्रू मारला पाहिजे, तरच शिवरायांचा जयंतीचा उत्सव साजरा करण्यात काही अर्थ आहे.’
जन्मदात्या आई-वडिलांना कस्पटासमान बाजूला सारून ४ दिवसांपासून आयुष्यात आलेल्या आगंतुकास कवटाळणार्या मुलींच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी कादंबरी आहे.
हिंदूंनो, मुली आणि महिला यांना सुरक्षितता अनुभवायला मिळण्यासाठी रामराज्याची आवश्यकता जाणा !
शिक्षक आणि पालक या दोघांनीही मुलींवरील अत्याचारांची संवेदनशीलता ठेवून गणवेशाच्या संदर्भातही ती दाखवून द्यायला हवी !
३ एप्रिल १९१९ या दिवशी उधमसिंह यांचे वय होते फक्त ४ वर्षांचे; पण तो दिवस त्यांच्या कायमचा लक्षात राहिला. या घटनेचा सूड घेण्यासाठी भारतीय स्वातंत्र्यसैनिक उधमसिंह यांनी तब्बल २१ वर्षे वाट पाहिली होती.
मुलींना आईने पूजा करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती दिली होती, त्याची त्या प्रतिदिन पूजा करतात म्हणून अनाथाश्रमातील कर्मचार्यांनी मारहाण करून भगवान श्रीकृष्णाची मूर्ती फोडली.
एका खटल्याच्या निमित्ताने टिळक मुंबई येथील सरदारगृहात मुक्कामी होते, तेव्हा ते पुष्कळ आजारी होते. १ ऑगस्ट १९२० या दिवशी तेथे टिळकरूपी धगधगता अग्नीकुंड कायमचा शांत झाला.
भगवद्गीतेतील शिकवणीनुसार फळाची अपेक्षा न करता निरपेक्षपणे कृती करणारी मनु भाकर सर्वच खेळाडूंसाठी आदर्शवत् !
सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता (श्री.) अश्विनी उपाध्याय म्हणतात की, भारतात एक कायदा, एक शिक्षणव्यवस्था आणि एक न्यायव्यवस्था असावी.
हिंदु धर्माची परंपरा जोपासायची, तर समाजाला एकत्र आणणे, एकत्रित येऊन कृती करणे हे आलेच; परंतु आज हीच कृती पोलीस गुन्हेगारी वृत्तीची ठरवत आहेत.