‘इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन’विषयी (मतदान यंत्राविषयी) राजकीय पक्षांची ओरड ही निव्वळ कोल्हेकुई !
‘इ.व्ही.एम्.’ यंत्राविषयी कोणत्याही पक्षाची ओरड ही निव्वळ कोल्हेकुई असून देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे षड्यंत्र होय.
‘इ.व्ही.एम्.’ यंत्राविषयी कोणत्याही पक्षाची ओरड ही निव्वळ कोल्हेकुई असून देशाचा वेळ आणि पैसा वाया घालवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे षड्यंत्र होय.
उपनिषदांचा अभ्यास केवळ भारतीय दार्शनिक विद्वानांनी केला असे नसून परकीय प्राच्यविद्या अभ्यासकांनीही हिंदूंचे ख्रिस्ती करण्यासाठी (धर्मांतरासाठी) उपनिषदांचा अभ्यास केला आहे.
पीडितेच्या भावाला मारहाण झाली, त्या दिवशी तिच्या आईने पोलिसांकडे तक्रार केली होती; मात्र पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कामचलाऊ कलमे लावली.
आध्यात्मिक साधनेने सात्त्विक आणि निर्मळ अंतर्मन बनलेल्या कलाकाराने सादर केलेल्या संगीत कलेच्या माध्यमातून केवळ प्रेममय आणि निर्मळ भाव कलेत उतरतात. साधनेने कलाकाराची अंतर्बाह्य शुद्धी होते. कलाकाराला आणि श्रोत्यांनाही खर्या अर्थाने कलेचा लाभ होतो.
. . . भारतानेही अशीच गोष्ट तिबेटच्या संदर्भात केली, तर चिनी ड्रॅगन किती फुत्कारेल ? याची आपण कल्पना करू शकतो; परंतु चीनच्या कुरघोड्या कायमच्या थांबवण्याकरता आता भारताला काहीतरी मोठी कूटनीती वापरण्याची वेळ आली आहे. निवडणुकांनंतर त्याला गती मिळू शकेल, अशी आशा करूया !
कोट्यवधी रुपयांची वित्तीय हानी झाली. या महाप्रलयामागील कारणे अभ्यासतांना अतिक्रमण, साफसफाई, लोकप्रतिनिधींचा हलगर्जीपणा यांसारख्या गोष्टींसमवेत स्वच्छतेत अडथळा आणणारे मोठे कारण पुढे आले ते प्लास्टिकच्या पिशव्यांचे.
‘अगदी पौराणिक काळापासून कायद्याने स्त्रीला पुष्कळ संरक्षण दिलेले आहे. आपला भारतीय समाज मिताक्षर (जन्मामुळे मिळणारी मालकीत्व) आणि दयाभाग (कुणाच्या मृत्यूमुळे मिळणारे मालकीत्व) या दोन कुटुंब व्यवस्थेमध्ये दडलेला आहे.
‘एका रुग्णाने सांगितले, ‘‘डॉक्टर तुम्ही ताक एकदम न्यून करायला सांगितले आणि माझ्या पचनाच्या निगडित आंबट घशाशी येणे, जळजळ या तक्रारी पूर्णच थांबल्या. ताकानेही त्रास होतो, हे ठाऊक नव्हते. ते प्रकृतीला चांगले असते, उत्तम ‘प्रो-बायोटिक्स’आहे. त्यामुळे कायम भरपूर प्यावे, असेच वाचले होते.’’
भारत हा आता जगाला विचारसरणी देणारा देश बनला आहे. देशात सकारात्मक उर्जा कार्यरत झाली असून येणार्या काळात भारतही महासत्ता होणार आहे. याचे जनक मोदी आणि योगी आहेत, जे निःस्वार्थी असून देशावर प्रेम करणारे आहेत.
मधुमेह असेल, तर हेच प्रमाण ठेवावे. आंबा खाल्ल्यावर प्रति २ घंट्यांनी साखर पडताळावी आणि साखर अधिक प्रमाणात वाढत नसेल, तर आंबा खायला काही हरकत नाही. २-३ वेळा साखर पडताळावी, जेणेकरून आंबा खाल्ल्यावर समजेल की, आंबा खायचा कि नाही ?