श्री गणेशाची आध्यात्मिक माहिती Ganesh
श्री गणेश आणि २१ संख्या, श्री गणेशाला पहिला नमस्कार का ? आणि अंगारकीचे विशेष महत्त्व या संदर्भातील आध्यात्मिक माहिती पाहूया !
श्री गणेश आणि २१ संख्या, श्री गणेशाला पहिला नमस्कार का ? आणि अंगारकीचे विशेष महत्त्व या संदर्भातील आध्यात्मिक माहिती पाहूया !
अनेकदा जेवतांनाही अन्नाविषयी कृतज्ञता व्यक्त करणे राहून जाते. केवळ अन्नाप्रतीच असे नव्हे, तर प्रत्येक वेळी पाणी पितांना किंवा कोणताही पदार्थ अगदी औषध घेतांनाही त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे.
गणेश म्हणजे पवित्र प्रतिक. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लक्षावधी हिंदू शेकडो वर्षे सर्व मंगल कार्य गणेशाच्या साक्षीने करत आले आहेत. त्याच्या चरणी भावपूर्ण वंदन !
गंभीर विषयाच्या संदर्भात विद्यमान सरकार कठोर, तसेच सुयोग्य निर्णय घेत असतांना समाजातील सर्वच स्तरांतून त्याला पठिंबा मिळायला हवा; मात्र जनतेच्या हितासाठी कटीबद्ध असणे क्रमप्राप्त असतांना लोकप्रतिनिधींनी अशी याचिका करणे, हे आश्चर्यजनकच !
कॅनडाने खलिस्तानी आतंकवाद्यांना पोसले, तर हेच खलिस्तानी उद्या कॅनडा देश कह्यात घेण्यास मागे पुढे पहाणार नाहीत. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, पाकिस्तानसारखी कॅनडाची दुर्देशा होऊ नये यासाठी कॅनडाने बोध घेऊन खलिस्तानी आतंकवाद्यांना थारा देऊ नये.
नुकतीच देहलीमध्ये ‘जी-२०’ देशांच्या प्रमुखांची बैठक पार पडली. या बैठकीमुळे भारताला काय लाभ झाला ? या परिषदेची फलनिष्पत्ती काय ? याविषयीचा ऊहापोह या लेखातून करत आहोत.
दैनिक ‘लोकसत्ता’च्या ‘सनातनी (धर्म) संकट !’ या अग्रलेखात सनातन धर्मावर टीका करून त्यात सनातन धर्म हा ‘स्त्रीविरोधी’, ‘विज्ञानविरोधी’, ‘जातीव्यवस्था मानणारा’ असे चित्र रंगवण्यात आले आहे. या अग्रलेखात सनातन धर्माविषयी केलेली आक्षेपार्ह विधाने आणि त्याचे खंडण येथे देत आहोत.
प्रत्येक क्षेत्रामध्ये पसरत असलेल्या या घातक हलाल षड्यंत्रापासून हिंदूंचे पवित्र सण-उत्सवही सुटू शकले नाहीत ! अर्थसंपन्नतेमुळेच अमेरिका, इंग्लंड आदी देश पुढारलेले म्हणवले जातात ! म्हणूनच अर्थकारण महत्त्वाचे आहे. अशा स्थितीत जगाचा विनाश करू पहाणार्या जिहाद्यांच्या हातात जर ही अर्थव्यवस्था गेली, तर…?
सध्या चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने…
व्यावसायिकीकरणामुळे हिंदु समाजाची नीतीमूल्ये हरवली आणि तो शक्तीहीन झाला, तसेच हिंदूंची मंदिराविषयी असणारी निष्ठा नष्ट करण्यात आली. त्यामुळे परिस्थिती धर्मांतराला पोषक बनली.