बुद्धीभेद, निखालस खोटे आरोप अन् हिंदूंमध्ये दुफळी निर्माण करण्याचे कारस्थान !
दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या ‘सनातन (धर्म) संकट’ या अग्रलेखावर वैद्य परीक्षित शेवडे यांचा सडेतोड प्रतिवाद !
दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या ‘सनातन (धर्म) संकट’ या अग्रलेखावर वैद्य परीक्षित शेवडे यांचा सडेतोड प्रतिवाद !
आपल्या संस्कृतीला शोभतील, अशाच स्वरूपात उत्सव साजरे करायला हवेत. कुठलेही अपप्रकार घडणार नाहीत किंवा अपप्रवृत्तींचा शिरकाव होणार नाही, याचे भान ठेवायला हवे. सण, उत्सव हे सर्वच आपल्या हिंदु संस्कृतीचा ठेवा आहेत.
‘भा’ म्हणजे भक्ती, भाग्य किंवा तेज आणि रत म्हणजे रमणारा. त्यामुळे भाग्यमय भक्तीच्या तेजस्वी भावनेत नित्य रममाण होऊन रहाणारा आणि त्यातच रमलेला देश, म्हणजे भारत !’
देवतेची मूर्ती निर्माण करण्याचा उद्देश मनोरंजन नव्हे, तर उपासना हा असला पाहिजे. अशी मूर्ती बनवणार्याला आणि दर्शन घेणार्यांना दोघांनाही लाभ होईल का ?
. . . जे पाश्चिमात्यांंसारखे नाही, ते संदर्भहीन, निरर्थक आणि मूर्खपणाचे आहे. ‘इंडिया’ने भारताला निराश केले आहे. त्याच निराश भारताला पाश्चिमात्य देशांची प्रतिलिपी (कार्बन कॉपी) बनण्यात अभिमान वाटू लागला आहे.’
राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून धर्मावरील आघातांना ठामपणे विरोध करणे, हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. तसेच या प्रकरणात मद्रास उच्च न्यायालयाने धर्मद्रोही सत्ताधार्यांना दिलेल्या कानपिचक्या योग्यच आहे. सनातनद्वेष करणार्यांना ही चपराक पुरेशी आहे, असे वाटते.
दैनिक ‘लोकसत्ता’ने १६ सप्टेंबरला प्रसिद्ध केलेल्या ‘सनातन (धर्म) संकट’ या अग्रलेखावर वैद्य परीक्षित शेवडे यांचा सडेतोड प्रतिवाद !
न्यायव्यवस्था, पत्रकारिता अथवा लोकप्रतिनिधी आपल्याला साहाय्य करतील, या भ्रमात हिंदूंनी राहू नये. हे सर्व घटनात्मक स्तंभ केवळ आणि केवळ धर्मांध, नास्तिक अन् हिंदुद्वेष्टे यांची बाजू घेण्यासाठी आहेत, असे हिंदूंना वाटल्यास चुकीचे ठरणार नाही.
आपल्याकडे उत्सवांच्या वेळी आरती करण्याची पद्धत आहे. आरतीमध्ये संबंधित देवतेची स्तुती केलेली असते. ‘आरतीच्या माध्यमातून देवतेची स्तुती केली की, देवता आपल्यावर कृपा करतात’, अशी हिंदूंची श्रद्धा आहे.
भारतीय मन हे उत्सवप्रिय आहे. अनेक सांस्कृतिक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणेशचतुर्थी हा याच परंपरेतील सगळ्यात मोठा सण ! घरोघरी श्री गणेशाचे आगमन मोठ्या थाटात केले जाते.