रोगापेक्षा इलाज भयंकर !

‘परस्त्री मातेसमान’ मानणारी आपली संस्कृती आहे. धर्माचरण करणारा समाज निर्माण करण्याचे दायित्व न घेता, समाज उद्ध्वस्त करणार्‍या उपाययोजना सुचवणार्‍यांना जागृत समाजाने विरोध केला पाहिजे ! 

‘आतंकवाद कसा संपवायचा ?’, हे शिकवणारी छत्रपती शिवरायांची ‘वाघनखे’ पुन्हा महाराष्ट्रात येणार !

छत्रपती शिवरायांची तलवार आणि वाघनखे इंग्रजांनी इंग्लडला नेली. ऐतिहासिक संशोधनातून असे दिसून आले आहे की, सध्या ही तलवार ‘सेंट जेम्स पॅलेस’मधील ‘रॉयल कलेक्शन’चा भाग आहे

वास्तू आनंददायी होण्यासाठी सदनिकांमध्ये (फ्लॅटपद्धतीत) वास्तूशास्त्राचा उपयोग कसा करावा ?

‘सदनिकेमध्ये वास्तूशास्त्राचा उपयोग कसा करावा ?’, यांविषयीची माहिती येथे देत आहोत.

भारताच्या अमर्यादित शक्तीचा परिचय करून देणारा जागतिक विश्वबंधुत्व दिन !

‘जगभरात ११ सप्टेंबर हा दिवस ‘विश्वबंधुत्व दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. ११ सप्टेंबर १८९३ या दिवशी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथील ‘सर्वधर्म परिषदे’त केलेल्या अतिशय प्रभावी भाषणामुळे संपूर्ण जगाला भारताच्या हिंदुत्वाच्या कल्पनेची माहिती मिळाली.

जी २० परिषदेत रशिया आणि चीन यांच्या राष्ट्रप्रमुखांची अनुपस्थिती अन् आफ्रिकन युनियनचा समावेश !

नवी देहलीत ‘जगातील सर्वांत प्रभावी संघटना असलेल्या ‘जी-२०’ची बैठक पार पडली. भारताच्या पुढकाराने ‘जी-२०’ मध्ये आता आफ्रिकन युनियनचा समावेश करण्यात आला आहे. या निर्णयाचे परराष्ट्र धोरणांचे विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी केलेले विश्लेषण येथे देत आहोत.

गोव्यातील मृत्यूपत्र नोंदणी प्रक्रिया : परिवर्तन आणि उपाययोजना !

नोंदणी कार्यालयात एका स्वतंत्र व्यक्तीला ८ घंटे मृत्यूपत्र नोंदणीसाठीच ठेवावे.

श्री गणेशमूर्ती स्थापना १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीच करा ! – ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते

१९ सप्टेंबर २०२३ या दिवशी चतुर्थी संपूर्ण मध्यान्हव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्री गणेशचतुर्थी योग्यच आहे.

उलट-सुलट कसेही वाचले, तरी सारखाच अर्थ रहाणारा शब्द किंवा वाक्य म्हणजे ‘विलोमपद’ (पॅलिंड्रोम) !

‘पॅलिंड्रोम’ (Palindrome) म्हणजे असा शब्द, वाक्प्रचार, वाक्य किंवा कोणतीही अर्थपूर्ण अक्षररचना जी उलट-सुलट कशीही वाचली, तरी सारखीच रहाते (शेवटाकडून आरंभाकडे वाचत गेेले, तरी पालटत नाही) मराठीत त्याला ‘विलोमपद’ म्हणतात.

‘द्वेषयुक्त भाषणा’ची व्याख्या करा !

‘भारतात जात, वर्ग, धर्म इत्यादींविषयी विशिष्ट गट आणि पक्ष यांच्याकडून कितीही प्रक्षोभक वा द्वेषयुक्त (हेट स्पीच) भाषणे केली जात असली, तरी त्यावर लोकशाहीची तिन्ही अंगे (प्रशासन, पोलीस आणि संसद) मौन बाळगतात,

अंधविश्‍वास विज्ञानाविषयी कि अध्यात्माविषयी ?

अध्यात्माचा अभ्यास नसलेल्या विज्ञानवाद्याने श्रद्धा आणि अंधश्रद्धा यांवर बोलणे, हा मूर्खपणा अन् टोकाचा अहंकार !