‘शाडू मातीच्या श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’, हे निवळ थोतांड असण्यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा !
या लेखामध्ये निसर्ग, तसेच पशूपक्षी आणि मानव यांच्यासाठी हानीकारक, प्रसंगी जीवघेणे अशा विविध प्रकारच्या प्रदूषणांचा विचार केला आहे. तसेच हिंदूंचे आराध्य असलेल्या गणरायाच्या भावभक्तीने पुजलेल्या मूर्तीचे जलस्रोतात विसर्जन केल्याने प्रदूषण होते का ? यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सर्वसामान्य हिंदूंची कशी दिशाभूल होते आणि त्याला तो कसा फसतो ? ते या लेखातून लक्षात येईल.