सैल होती नात्यांचे बंध, नसे त्यात आदर, आपुलकी अन् प्रेम यांचा गंध !
गेल्या काही वर्षांमध्ये पती-पत्नीमध्ये वैवाहिक संबंधांत अडचणी निर्माण होणे, किरकोळ भांडणे होणे आणि मुलीने माहेरी निघून जाणे, अशा अनेक घटना घडत आहेत. प्रतिवर्षी साधारणतः शेकडोंच्या आसपास महाराष्ट्रात घटस्फोट होतात.