सनातनच्या ‘भावी आपत्काळातील संजीवनी’ या मालिकेतील ग्रंथ !

आपत्काळाच्या विचाराने अनेकांना मन अस्थिर होणे, चिंता वाटणे, भीती वाटणे इत्यादी त्रास होतात. हे त्रास दूर व्हावेत, म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीला धैर्याने सामोरे जाता यावे, यासाठी ‘मनाला कोणत्या स्वयंसूचना द्याव्यात ?’, याचे मार्गदर्शन ग्रंथात केले आहे.

आपत्काळात केवळ भगवंतच वाचवणार असून त्याच्यावरील श्रद्धा दृढ होण्यासाठी त्याने साधिकेला स्वप्नाच्या माध्यमातून करून दिलेली जाणीव

भगवंताच्या नामामध्ये पुष्कळ सामर्थ्य आहे. ‘आपण भगवंताचे नाम किती तळमळीने घेतो’, याला महत्त्व आहे.

आजवर आपत्काळ पुढे ढकलला जाण्याचे मुख्य कारण म्हणजे, थोर संत-महात्मे यांची कृपा !

‘पृथ्वीवर रज-तम यांचे प्रमाण कमाल झाले की, आपत्काळ येतो. हा नैसर्गिक आपत्ती, युद्ध अशा विविध माध्यमांतून दिसून येतो. सध्या येणार्‍या आपत्काळाची भीषणता इतकी असेल की, काही संतांनीही म्हटले आहे की, ‘या आपत्काळात आम्हालाही डोळे बंद करून घ्यावे लागतील.’

मासिक पाळीशी संबंधित तक्रारींवरील (Ailments related to menses) होमिओपॅथी औषधांची माहिती

आतापर्यंत ‘मासिक पाळीच्या विविध पैलुंविषयी माहिती पहिली. आज त्या पुढचा भाग येथे देत आहोत.

World War 3 : तिसरे महायुद्ध चालू झाले, तर ५ वर्षे चालेल !

विशेष म्हणजे हे युद्ध रशिया आणि अमेरिका यांच्यात पडलेल्या ठिणगीतून होऊ शकते, असेही यात म्हटले आहे. ‘द सन’ या वर्तमानपत्राने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

‘El Niño’ Effect : काश्मीरमध्ये यावर्षी तापमान उणे असूनही बर्फवृष्टीच नाही !

एरव्ही ज्या ठिकाणी २ ते ५ फूट उंच बर्फ जमा होतो, त्या ठिकाणीसुद्धा एक इंचही बर्फ पडलेला नाही. यामुळे काश्मीरमध्ये येणारे पर्यटक अप्रसन्न होत असल्याचे दिसून येत आहे.

…निसर्ग काहीतरी सांगू पहात आहे !

हवामान पालट, म्हणजे ‘ऊन, वारा, पाऊस या नैसर्गिक गोष्टींवर माणसाच्या विविध कृतींचे होणारे चुकीचे परिणाम. ज्यामुळे निसर्गाचे संतुलन बिघडते आणि आपत्ती येण्याची शक्यता असते.’ सध्या जग अशाच काही आपत्तींना सामोरे जात आहे.

भावी भीषण आपत्काळाचा धोका ओळखून कुटुंबासाठी लागणार्‍या वस्तू आताच खरेदी करून ठेवा !

‘वर्ष २०२० मध्ये सर्व जगानेच ‘कोरोना’ महामारीच्या रूपात आपत्काळाची झलक अनुभवली. आता चालू असलेले रशिया-युक्रेन युद्ध, तुर्कीये आणि सीरिया या देशांत झालेला मोठा भूकंप, जागतिक तापमानात दिवसेंदिवस होत असलेली वाढ….

गोव्यात आलेल्या उष्णतेच्या लाटेला प्रतिबंध करण्यासाठी प्रतिदिन १ घंटा नामजप करून समष्टी स्तरावर आपले योगदान द्या !

गोवा राज्याव्यतिरिक्त अन्य ठिकाणी कुठे उष्णतेची लाट आली असल्यास तेथील लोकही हा नामजप प्रतिदिन १ घंटा करू शकतात. – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ

हिंदूंनो, धर्मरक्षणासाठी सिद्ध व्‍हा ।

तीळगूळ घ्‍या अन् गोड गोड बोला ना । द्रष्‍ट्या संतांचे (टीप) बोलणे जरा शांतपणे ऐका ना ॥