
तीळगूळ घ्या अन् गोड गोड बोला ना ।
द्रष्ट्या संतांचे (टीप) बोलणे जरा शांतपणे ऐका ना ॥ १ ॥
संपत्काळ संपूनआपत्काळ हा आला ।
निद्रिस्तपणा सोडून जागे व्हा ना ॥ २ ॥
हिंदुत्वाला नष्ट करण्या सर्व जण सरसावले ।
धर्मरक्षण करण्या तुम्ही लवकर सिद्ध व्हा ना ॥ ३ ॥
किती दिवस षंढपणाने दुसर्यांचा मार खाणार ।
स्वतःतील क्षात्रतेज वाढवून संघर्ष करण्या सिद्ध व्हा ना ॥ ४ ॥
तीळगूळ घ्या अन् गोड गोड बोला ना ।
द्रष्ट्या संतांचे (टीप) बोलणे जरा शांतपणे ऐका ना ॥ ५ ॥
टीप – सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. आठवले आणि प.पू. गगनगिरी महाराज इत्यादी संत. त्यांनी आपत्काळाविषयी सांगितले आहे.
इदं न मम ।
॥ श्रीगुरुचरणार्पणमस्तु ॥
– (सद़्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल (१५.१.२०२३)
| या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
गुरुस्मरणाचा अद्भुत आनंद देणारा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा चैतन्यमय सत्संग !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !