सिंधुदुर्गात होणारी गुटखा विक्री तात्काळ बंद करण्याची शासनाकडे मागणी

गुटखा विक्री व्यवसाय तात्काळ बंद करावा अन्यथा राज्य सरकारने २६ जानेवारी या प्रजासत्ताकदिनापासून सिंधुदुर्ग जिल्हा गुटखा विक्री केंद्र म्हणून घोषित करावा, या मागणीसाठी महालक्ष्मी दिव्यांग आणि निराधार सामाजिक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला आहे.

घरे वैध करण्यासाठी लागवडीची भूमी पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातून वगळण्याचा निर्णय

गोवा मंत्रीमंडळाची बैठक २५ जानेवारी या दिवशी सकाळी संपन्न झाली. हे दुरुस्ती विधेयक विधानसभेच्या अधिवेशनात मांडले जाणार आहे.

(म्हणे) पणजीवासियांना तरंगते कॅसिनो मांडवीतून बाहेर नेलेले नकोत !

मांडवीतील तरंगत्या कॅसिनोंच्या संदर्भात स्थानिक आमदार बाबुश मोन्सेरात यांनी त्यांच्या भूमिकेत पालट केला आहे. आमदार बाबुश मोन्सेरात म्हणाले, मांडवीतून तरंगते कॅसिनो अन्यत्र नेल्यास पणजी शहरातील व्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे.

मद्यधुंद टँकर चालकाने १५ वाहनांना ठोकले : ७ जण गंभीर

मद्य पिऊन वाहन चालवणार्‍यांवर कठोर कारवाई केल्यास इतरांना धाक बसेल.

कराड येथे मृत पक्षी आढळून येत असल्याने भीतीचे वातावरण

पक्षी कोणत्या कारणामुळे मृत झाले आहेत, याविषयी अजून कोणतेही निदान झालेले नाही.

बनावट नोटा देऊन शेतकर्‍याची फसवणूक करणारे दोघे पोलिसांच्या कह्यात

बनावट नोटा अद्यापही छापल्या जातात हे लक्षात येते. याच्या सूत्रधाराला अटक करून पाळेमुळे नष्ट करणे आवश्यक आहे.

सनातनचे हितचिंतक आणि चिंतामणी ट्रॅव्हल्सचे मालक गुरुप्रसाद जयस्वाल यांचे निधन !

सनातनचे हितचिंतक गुरुप्रसाद नत्थुलाल जयस्वाल (वय ८९ वर्षे) यांचे वृद्धापकाळाने २३ जानेवारी २०२१ या दिवशी दुःखद निधन झाले.

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने युवक सप्ताहाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडले 

या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी प्रतिमा पूजन, विविध कार्यक्रम, उपक्रम, व्याख्याने, स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. याचसमवेत सांगली, विश्रामबाग आणि मिरज या नगरातील मुख्य चौकामध्ये पथनाट्य सादर करण्यात आली.

मेट्रोच्या स्थानकाजवळ राजभवनावर जाणारा मोर्चा अडवला !

सहस्रोंच्या शेतकर्‍यांचा मोर्चा राजभवनाकडे निघाला होता. तो मेट्रो स्थानकाच्या बाहेरील चौकात अडवण्यात आला. मेट्रो चौकात दुपारी ३ ते ४ या वेळेत मोठी गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

शेतकरी आंदोलनामध्ये गेलेल्या काँग्रेसच्या खासदारावर आक्रमण : वाहनाचीही तोडफोड

देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनामध्ये गेलेले काँग्रेसचे खासदार रणवीत सिंह बिट्टू यांच्यावर आक्रमण करण्यात आले. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली, तसेच त्यांची पगडी खेचण्यात आली.