स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘माफीवीर’ म्हणून हिणवणारे राहुल गांधी यांनी फाळणीसाठी उत्तरदायी असणार्‍या नेहरूंविषयीचे सत्य बोलण्याचे धारिष्ट्य दाखवावे !

राहुल गांधी यांच्या ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काम करत होते’, या आरोपावरील श्री. रणजित सावरकर यांचा रोखठोक प्रतिवाद !

‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांची क्षमायाचना

आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. सरकारने स्वतःहून अजमल यांच्या विरोधात हिंदूंच्या भावना दुखावल्यावरून गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात डांबले पाहिजे आणि कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे !

(म्हणे) ‘मोगलांनी हिंदूंना विरोध केला असता, तर हिंदू शिल्लकच राहिले नसते !’

मुळसावळगी यांची विधाने हास्यास्पद आहेत अशा विचारांची लोक मोठ्या पदापर्यंत कशी पोचतात, हाच आता एक संशोधनाचा विषय ठरू शकतो !

रशियाने आक्रमणात आण्विक क्षेपणास्त्रांचा वापर केल्याचा युक्रेनचा दावा

रशियाने युक्रेनमधील लीव्ह आणि खमेलनित्स्की या भागांत आक्रमण करतांना आण्विक क्षेपणास्त्रांचा वापर केला, असा दावा युक्रेनचे सैन्याधिकारी मायकोला डॅनिल्युक यांनी पत्रकारांशी बोलतांना केला.

मनुष्याच्या मेंदूत ‘चिप’ बनवून तो संगणकाशी जोडणार !

ही ‘चिप’ म्हणजे मेंदूला संगणकाशी जोडण्याचा प्रकार आहे. ही चिप माकडाच्या डोक्यात शस्त्रकर्म करून बसवण्यात आली. त्याद्वारे हा माकड मनुष्याप्रमाणे कृती करत असल्याचे प्रयोगातून समोर आले आहे.

प्रशासनात उच्च पदावर नोकरी मिळण्यासाठी महाराष्ट्रात प्रतिवर्षी ५० अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दिले जाते विशेष प्रशिक्षण !

अल्पसंख्यांकांना मुख्य प्रवाहात आणण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी अल्पसंख्यांकांसाठी धर्म ‘प्रथम’ असतो, हे लक्षात घ्या !

मुसलमानेतरांना इस्लाममध्ये आणण्यासाठी शेवटचा पर्याय म्हणजे युद्ध करणे !

उद्या भारतात अल्पसंख्यांकांची लोकसंख्या वाढली की, येथे हाच प्रकार केला जाणार, यात शंका नाही. काश्मीरमध्ये हिंदूंच्या संदर्भात हेच घडले, हा ताजा इतिहास आहे !

मुसलमान मुलींसाठी महाविद्यालये स्थापन करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही ! – कर्नाटक सरकार

कर्नाटकातील भाजप सरकार मुसलमान मुलींसाठी १० नवीन महाविद्यालये स्थापन करणार असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर कर्नाटकात मोठा वाद निर्माण झाला होता.

धर्मांतर केल्यानंतर पूर्वीच्या धर्मातील जातीचा वापर करता येणार नाही !

हे अनेकदा न्यायालयांनी स्पष्ट केलेले असतांनाही या संदर्भात परत परत याचिका प्रविष्ट केली जाते. या संदर्भात आता न्यायालयांनी कठोर आदेश देऊन यावर बंदी आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, असेच कायदाप्रेमी जनतेला वाटते !

उत्तरप्रदेशमध्ये वेगवेगळ्या घटनांत २ साधूंच्या हत्या !

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे राज्य असतांना साधूंच्या हत्या होणे हिंदूंना अपेक्षित नाही. यामागे मोठे षड्यंत्र आहे का ?, याचा शोध राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घ्यायला हवा, असेच हिंदूंना वाटते !