पारधी जक्कल काळे यांच्या गुंडगिरीमुळे प्रशासनाची धावपळ, तर ग्रामस्थ हैराण

मोठा फौजफाटा घेऊनही गुन्हेगार पकडला जात नसेल, तर  पोलिसांच्या प्रशिक्षणामध्ये त्रुटी आहे का, हे शोधावे लागेल. एका गावातील गुन्हेगाराचा बंदोबस्त करू न शकणारे पोलीस प्रशिक्षित आतंकवाद्यांचा सामना कसा करणार ?

प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे धाडसत्र

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्या विरोधात आयकर विभागाने ३ मार्च या दिवशी धाडसत्र आरंभले. विभागाने त्या दोघांच्या मालमत्तांवर धाडी टाकत झाडाझडती चालू केली.

ग्रेटा थनबर्ग ‘टूलकिट’ प्रकरणी गोवास्थित पर्यावरण कार्यकर्ते शुभमकार चौधरी यांना ‘ट्रान्सीट’ जामीन संमत

मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने ग्रेटा थनबर्ग ‘टूलकिट’ प्रकरणी २९ वर्षीय गोवास्थित पर्यावरण कार्यकर्ते शुभमकार चौधरी यांना ‘ट्रान्सीट’ जामीन संमत केला आहे. शुभमकार चौधरी यांच्या मते त्यांना खोट्या आरोपांखाली या प्रकरणात गोवण्यात आले आहे.

तम्नार वीजवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात ‘गोवा फॉऊंडेशन’ची जनहित याचिका

तम्नार ४०० केव्ही उच्चदाब वीजवाहिनी प्रकल्पाच्या विरोधात ‘गोवा फॉऊंडेशन’ ही पर्यावरणप्रेमी संघटना आणि प्रकल्पाची झळ पोचणारे भूमीचे ५ मालक यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठांत २ निरनिराळ्या जनहित याचिका (पी.आय.एल्.) प्रविष्ट केल्या आहेत.

गोव्यातील खाण लीज वर्ष २०३७ पर्यंत ग्राह्य; पण न्यायालयीन निवाडा होईपर्यंत लिलाव करणे अशक्य !

गोव्यातील खाण लीज वर्ष २०३७ पर्यंत ग्राह्य आहेत; मात्र ‘लिज-कन्सेशन’ला अनुसरून न्यायालयीन निवाडा होईपर्यंत खाणींचा लीलाव करता येणार नाही, असे मत गोवा शासनाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्राद्वारे मांडले आहे.

गुंटूर (आंधप्रदेश) येथे सीतामातेच्या पदचिन्हांच्या ठिकाणी ख्रिस्त्यांकडून विशाल क्रॉसची उभारणी !

आंध्रप्रदेशमध्ये ख्रिस्ती मुख्यमंत्री वाय. जगनमोहन रेड्डी यांचे सरकार आल्यापासून हिंदूंच्या मंदिरांची तोडफोड केली जात आहे आणि आता थेट तेथे क्रॉस उभारण्यात येत आहे, तरीही आंध्रप्रदेशातील आणि देशातील हिंदू शांत आहेत, हे हिंदूंना लज्जास्पद !

फ्रान्समध्ये पाद्रयांनी १० सहस्र मुलांचे लैंगिक शोषण केल्याचा अंदाज

अशा घटनांविषयी भारतातील प्रसारमाध्यमे, पुरो(अधो)गामी, निधर्मीवादी मूग गिळून गप्प बसलेले असतात ! प्रेम आणि शांती यांचे पुजारी असलेल्या पाद्रयांचे वासनांध स्वरूप ! असे पाद्री शांती आणि सहिष्णुता यांच्या गप्पा मारतात, हे संतापजनक !

इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लावणे ही चूक होती ! – राहुल गांधी यांची स्वीकृती

‘सध्या जे काही चालू आहे, हे आणीबाणीपेक्षाही वाईट’ असे सांगत भाजपवर टीका

महिला न्यायाधिशाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणार्‍या अधिवक्त्याला अटक

विनाअनुमती फेसबूकवरून न्यायाधिशांचे छायाचित्र डाऊनलोड केल्याचा आरोप  

तेलंगाणामध्येही वीजपुरवठा खंडित करण्याचा चीनचा प्रयत्न दक्षतेमुळे फसला !

चीनच्या आक्रमणाला भारताने प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे, अन्यथा तो पुनःपुन्हा अशी आक्रमणे करून भारताला वेठीस धरू शकतो !