मिरज येथे गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत ९० टक्के डॉल्बीचा वापर !
मिरज येथे १७ सप्टेंबर या दिवशी मोठ्या जल्लोषात २५० हून अधिक शहरी आणि ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळांतील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.
मिरज येथे १७ सप्टेंबर या दिवशी मोठ्या जल्लोषात २५० हून अधिक शहरी आणि ग्रामीण भागातील गणेशोत्सव मंडळांतील श्री गणेशमूर्तींचे विसर्जन झाले.
श्री गणेशचतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा १० दिवसांच्या गणेशोत्सवाची सांगता १७ सप्टेंबरला गणेशमूर्तीच्या विसर्जनाने झाली.
सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेने कृष्णा नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन न करता महापालिकेने सिद्ध केलेल्या जलकुंडात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन आणि मूर्तीदान करण्याचे आवाहन केले होते;
सोलापूर, १८ सप्टेंबर येथे १७ सप्टेंबर या दिवशी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री गणेशमूर्ती विसर्जन मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.
पोलिसांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध व्हावात, यासाठी एका सामाजिक कार्यकर्त्याला उपोषणाची चेतावणी द्यावी लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद !
विसर्जन मिरवणुका वेळेत चालू होऊन त्या वेळेत संपवणे हेच श्री गणेशाला आवडेल, हे गणेशभक्तांनी लक्षात घ्यावे !
देखाव्याच्या माध्यमातून समाजातील एका ज्वलंत प्रश्नाला वाचा फोडल्याविषयी सकल हिंदु समाज आणि कोल्हापूर येथील हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.
पोलीसच मार खातात म्हणजे त्यांचे प्रशिक्षण नीट होत नाही का ?
श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी अनुद्गार काढणारे ज्ञानेश महाराव यांना तात्काळ अटक करा, या मागणीसाठी शुक्रवार, २० सप्टेंबर या दिवशी शहर आणि जिल्ह्यातील स्वामीभक्तांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
श्री स्वामी समर्थांचा अवमान करणारे ज्ञानेश महाराव यांच्यावर त्वरित गुन्हा नोंद करावा, या मागणीचे निवेदन स्वामीभक्तांच्या वतीने शाहूवाडी पोलीस ठाण्यात देण्यात आले.