हलाल प्रमाणपत्राविषयी चौकशी करण्याची मागणी करू !
श्री. शुक्ला यांनी ‘हलाल प्रमाणपत्राद्वारे चालू असलेली समांतर अर्थव्यवस्था आणि त्याचा धोका’ या संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपच्या नेतृत्वाकडे करू असे आश्वासन दिले.
श्री. शुक्ला यांनी ‘हलाल प्रमाणपत्राद्वारे चालू असलेली समांतर अर्थव्यवस्था आणि त्याचा धोका’ या संदर्भात सखोल चौकशी करण्याची मागणी भाजपच्या नेतृत्वाकडे करू असे आश्वासन दिले.
अनुसूचित जातींमधील ज्या लोकांनी ख्रिस्ती आणि इस्लाम धर्म स्वीकारला आहे, अशा लोकांना आरक्षणाचे लाभ मिळावेत कि नाही? या विषयावर
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘विश्व संवाद केंद्र’ या विभागाचे २ दिवसांचे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
गुजरातमध्ये अक्षरधाम मंदिरावर बाँबस्फोट करणार्या ३० आरोपींना फाशीची शिक्षा झाली. त्यांना सोडवण्यासाठी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ ही इस्लामी संस्था कायदेशीर साहाय्य करत आहे. जमियत उलेमा-ए-हिंद जर न्यास (ट्रस्ट) आहे, तर हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून मिळवत असलेला लाभ घटनात्मक कसा ?
ट्रस्टने हे संग्रहालय कह्यात घेतल्यानंतर ही कागदपत्रे जनतेसाठी खुली करण्यात येतील, तसेच श्रीरामजन्मभूमीच्या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर सापडलेल्या कलाकृतीही सर्वांना पहाण्यासाठी खुल्या करण्यात येणार आहेत.
बाटगे ख्रिस्ती हे धर्मांतर करूनही हिंदु नावे धारण करतात. असे केल्याने त्यांना हिंदु समाजात मिसळून हिंदूंचा बुद्धीभेद करणे सोपे जाते, हे जाणा !
महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने उत्तरप्रदेशमध्ये ९ ठिकाणी, तर बिहार येथे ४ ठिकाणी ग्रंथप्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले.
राजू पाल हत्याकांडातील साक्षीदार उमेल पाल याच्या हत्येवरून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजल्याचा आरोप अखिलेश यादव यांनी विधानसभेत केला होता. त्याच्या उत्तरात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बोलत होते.
प्रयागराज येथे वर्ष २००५ च्या राजू पाल हत्याकांडातील मुख्य साक्षीदार उमेश पाल आणि त्याच्या संरक्षणासाठी असलेला पोलीस कर्मचारी यांच्या हत्येच्या प्रकरणी उत्तरप्रदेश पोलिसांनी कुख्यात गुंड आतिक अहमद, त्याचा भाऊ अश्रफ, आतिकची पत्नी शाईस्ता आणि त्यांची २ मुले यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
गोहत्याबंदी कायदा केला म्हणजे गुन्हे थांबतील, असे नाही, तर त्याची कठोर कार्यवाही करून संबंधितांना लवकरात लवकर शिक्षा होण्याचीही आवश्यकता आहे !
ख्रिस्ती मिशनरी हिंदु धर्म संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार आणि प्रशासन हिंदूंच्या धर्मांतराकडे दुर्लक्ष करत आहे-प्रबल प्रतापसिंह जूदेव