हरिद्वार येथे हिंदु नाव धारण करून हिंदु महिलेशी विवाह करणार्‍या अझर याला अटक !

ज्‍या वेळी महिलेने याविषयी अझर याला जाब विचारला, त्‍या वेळी त्‍याने तिच्‍यावर धर्मांतर करण्‍यासाठी दबाव आणला. धर्मांतर न केल्‍यास हत्‍या करण्‍याची धमकीही अझर याने दिली.

उत्तरप्रदेशात मदरशातील मुलाने लैंगिक अत्याचार करून एका मुलाची केली हत्या !

मदरशांत जर वासनांध आणि खुनी मुले निपजत असतील, तर अशा मदरशांवर बंदी घालणे आवश्यक !

सनातन धर्मावर आक्रमण केल्यास पळता भुई थोडी होईल ! – खासदार साध्वी प्रज्ञासिंह

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याच्या केलेल्या मागणीवर त्या बोलत होत्या.

श्रीरामाच्या मूर्तीसाठीच्या शाळिग्राम शिळा नेपाळमधून अयोध्येत पोचल्या !

ओडिशा आणि कर्नाटक राज्यांतूनही शिळा आणण्यात येणार !

आतंकवादाच्या अंत्यसंस्कारात सहस्रो मुसलमानांचा सहभाग !

आतंकवाद्यांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना न देण्याचाच कायदा करण्याची आवश्यकता आहे ! अशा प्रकारे आतंकवाद्याच्या अंत्यसंस्कारामध्ये सहभागी झालेल्यांची मानसिकता लक्षात घेऊन देशासाठी ते धोकादायक होऊ नयेत, यासाठी त्यांच्यावर लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे !

समाजवादी पक्षाच्या नेत्यांना मठ-मंदिरांमध्ये प्रवेशबंदी ! – संत समाजाची घोषणा

समाजवादी पक्षाचे नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी ‘श्रीरामचरितमानस’वर बंदी घालण्याची मागणी केल्यानंतर त्यांना विरोध होत असतांनाही पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांचा बचाव करत त्यांना पक्षाचे सरचिटणीस बनवले. यामुळे साधू-संत संतप्त झाले आहेत.

गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या अहमद मुर्तजा याला फाशीची शिक्षा !

हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर कोणत्याही स्वरूपाच्या आक्रमणासाठी, तसेच अवमानासाठी अशाच प्रकारची शिक्षा झाल्यासच इतरांना धाक बसेल आणि अशा घटना न्यून होतील !

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाने केली आत्महत्या !

हिंदु तरुण असो कि तरुणी दोघेही मुसलमानांच्या कथित प्रेमामध्ये अडकल्यास त्यांचा शेवटच होतो, हे लक्षात घ्या !

उत्तरप्रदेशातील तरुणाचे मुंबईतील मौलवीच्या प्रभावाखाली येऊन इस्लाममध्ये धर्मांतर !

मौलवीला अटक करण्यासाठी मुंबई पोलिसांचा प्रयत्न चालू आहे. धर्मांतरित झालेल्या युवकाची हिंदु धर्मीय आई त्याला समजावत आहे. तिला आशा वाटते की, मुलगा पुन्हा हिंदु धर्म स्वीकारेल.

स्वामी प्रसाद मौर्य यांचा शिरच्छेद करणार्‍याला २१ लाख रुपये देऊ !

‘श्रीरामचरितमानसच्या प्रती जाळणार्‍यांवर राज्य सरकारने कठोर कारवाई करावी, जर सरकारने कारवाई केली नाही, तर हिंदु जनमानस त्याच्या श्रद्धास्थानांच्या रक्षणासाठी स्वतः कारवाई करील.