आसाममधील मुसलमानबहुल गावातील एकमेव हिंदु कुटुंबाला हाकलून लावण्यासाठी धर्मांधांनी घर जाळले !

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांच्याकडून संरक्षण देण्याचा आदेश ! हिंदूबहुल भागांत मुसलमामानांना घर नाकारल्यावर आकाश-पाताळ एक करणारे पुरोगामी, साम्यवादी, काँग्रेसवाले अशा वेळी एक शब्दही बोलत नाहीत !

ऐतिहासिक सज्जनगडावर लवकरच ‘रोप वे’ला प्रारंभ

श्रीक्षेत्र सज्जनगडावर प्रतिदिन असंख्य भाविक आणि पर्यटक येतात. यामध्ये वयस्कर लोकांची संख्या लक्षणीय आहे. ज्येष्ठ नागरिकांची ही समस्या दूर व्हावी, यासाठी ‘रोप वे’ची सुविधा व्हावी, ही मागणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

जे दारू पिणार, ते मरणार !

बिहारमधील छपरा जिल्ह्यात विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत ३९ जणांचा मृत्यू झाला. या संदर्भात मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी असे विधान केले !

उदयपूर (राजस्थान) येथील दुकानातून विकली जाणारी गोमांस असलेली पाकिस्तानी टॉफी जप्त !

दुकानदाराने सांगितले की, तो या टॉफी मुंबईतून मागवत असतो. याच दुकानांतून अन्य दुकादारांना याचे वितरण केले जाते. ‘चिली-मिली’ नावाने ही विकली जाते. एक पाकीट २० रुपयांना मिळते.

आगामी ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घाला !

महंत राजू दास पुढे म्हणाले की, हिंदी चित्रपटसृष्टी, तसेच ‘हॉलीवूड’ यांमध्ये सातत्याने ‘सनातन धर्माची कशी खिल्ली उडवता येईल ?’, हाच प्रयत्न केला जातो. ‘हिंदु देवतांचा कसा अपमान करता येईल ?’, हीच संधी शोधली जाते.

जंगलात अवैधरित्या बांधलेल्या मुसलमानांच्या १५ थडग्यांवर वनविभागाची कारवाई

पौढी येथे बनवण्यात आलेला एक मकबराही हटवण्यात आला. या मकबर्‍याच्या ठिकाणी छत (शेड) उभारण्यासाठी एका स्थानिक आमदाराने त्याच्या आमदार निधीतून २ लाख रुपये संमत केले होते, अशी माहिती समोर आली आहे.

चीनचे सैनिक प्रतिवर्षी सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात आणि मार खाऊन जातात ! – मनोज नरवणे, माजी सैन्यदलप्रमुख

भारत हा असा देश आहे ज्याने जगाला दाखवून दिले आहे की, शेजार्‍यांच्या दादागिरीला आम्ही प्रत्युत्तर देऊ शकतो. आम्ही सदैव सिद्ध आहोत.

ओसामा बिन लादेन याचे आदरातिथ्य करणार्‍यांनी आम्हाला उपदेश करू नये !

आतंकवादाविरुद्ध जग संघर्ष करत असून अशा काळात काही लोक गुन्हेगार, तसेच आतंकवादी आक्रमणांचा कट रचणारे यांना योग्य ठरवत आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी ते आंतरराष्ट्रीय व्यासपिठाचा अपवापर करत आहेत.

हस्तांतरित केलेली मालमत्ता पालक परत घेऊ शकत नाहीत ! – मद्रास उच्च न्यायालय

पालक किंवा वडीलधारी व्यक्ती यांनी मुलांना हस्तांतरित केलेली मालमत्ता ‘पालक आणि ज्येष्ठ नागरिकांच्या देखभाल आणि कल्याण कायद्या’च्या अंतर्गत परत घेतली जाऊ शकत नाही.

१० ते १७ या वयोगटांतील १ कोटी ५८ लाख मुले व्यसनाधीन ! – केंद्र सरकारने दिली सर्वोच्च न्यायालयाला माहिती

हे चित्र स्वातंत्र्यानंतर आतापर्यंतच्या सर्व शासनकर्त्यांना लज्जास्पद ! मुलांना जर लहानपणापासूनच साधना शिकवली गेली असती, तर मुले सदाचरणी बनली असती !