भोसरी (पुणे) येथे २१ ते २५ डिसेंबर या कालावधीत ‘कामधेनू महोत्सव’ अर्थात् ‘विश्व गो परिषद’ !
महोत्सवामध्ये शोभायात्रा, कामधेनू यज्ञ आणि सप्तधेनू परिक्रमा !
महोत्सवामध्ये शोभायात्रा, कामधेनू यज्ञ आणि सप्तधेनू परिक्रमा !
२५ डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत व्यसनाधीनता आणि इतर गैरकृत्ये वाढतात, त्याला पर्याय म्हणून मानव कल्याणासाठी, पर्यावरण रक्षणासाठी आसाराम बापूंच्या अनुयायांकडून वर्ष २०१४ पासून २५ डिसेंबर हा ‘तुलसी पूजन दिवस’ म्हणून साजरा केला जातो.
विश्व हिंदु परिषदेच्या दुर्गाशक्ती मुंबई क्षेत्र प्रांताचा निवासी अभ्यास आणि प्रशिक्षणवर्ग १६ ते १८ डिसेंबर या कालावधीत जोतिबा डोंगर परिसरात पार पडला. ‘अवघ्या समाजाला सकारात्मक दिशा निश्चितपणे नारी शक्ती देईल’, असा विश्वास विश्व हिंदु परिषदेचे ज्येष्ठ संघटक श्री. शंकर गायकर यांनी या वेळी व्यक्त केला.
नराधम ‘लव्ह जिहादी’ आफताब पुनावाला आणि सूफीयान यांना तात्काळ फासावर लटकवावे, तसेच हिंदु मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नवा आतंकवाद ‘लव्ह जिहाद’ला रोखण्यासाठी स्वतंत्र आणि कठोर असा ‘लव्ह जिहादविरोधी कायदा’ करण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.
श्रद्धा वालकर हिने केलेल्या तक्रारीमध्ये २३ नोव्हेंबर २०२२ या दिवशी स्वत:ला मारहाण झाली असल्याचे तिने स्पष्ट लिहिले होते. असे असतांना त्यावर कारवाई का करण्यात आली नाही ? त्यामुळे हा प्रकरणात राजकीय दबाव असल्याची शंका येते, असा संशय भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी व्यक्त केला.
कोंबडीचे १० तुकडे करायचे असतील, तर १० वेळा विचार करावा लागतो. येथे एका मुलीचे ३५ तुकडे केले. कायद्यात तरतूद असती, तर याचे ३५ तुकडे करता आले असते. ७० तुकडे करता येतील, इतका हा नालायक आहे, असा तीव्र संताप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत व्यक्त केला.
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात पोलिसांत तक्रार करूनही कारवाई का झाली नाही ? तक्रार मागे घेण्यासाठी श्रद्धा हिच्यावर कुणाचा दबाव होता का ? पोलिसांवर राजकीय दबाव होता का ? या सर्वांची विशेष पथकाद्वारे चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २० डिसेंबर या दिवशी विधानसभेत केली.
अशी चित्रे लावण्याने हे प्रकार थांबवण्याची हमी नाही, उलट लोक सार्वजनिक ठिकाणी या पवित्र प्रतिमांवर लघवी करतात किंवा थुंकतात.
कानपूरमधील एका हिंदु मुलीचे बलपूर्वक धर्मांतर करून तिला पळवून नेणार्या महंमद वकार याला कानपूर पोलिसांनी नुकतीच अटक केली.
धर्मांधांना कायद्याची भीती नसल्याने त्यांना शरीयत कायद्यानुसार कमरेभर खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगडफेक करून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !