(म्हणे) ‘भारताला केवळ मुसलमान आणि काँग्रेस हेच वाचवू शकतात !’

 ३ वर्षांपूर्वीचे विधान असलेल्या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक पालट करून तो विरोधकांकडून प्रसारित करण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा

कर्नाटकात विश्‍वकर्मा जातीतील हिंदू मोठ्या प्रमाणात होत आहेत धर्मांतरित ! – भाजपचे आमदार के.पी. नंजुंडी

हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावाचेच हे फलित ! स्वातंत्र्योत्तर काळात सर्वपक्षीय सरकारांनी हिंदूंना साधना शिकवली असती, तर हिंदूंवर अशी परिस्थिती ओढवली नसती, हे लक्षात घ्या !

कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधाकडून हिंदु भाजी विक्रेत्याला मारहाण !

लोकसंख्येने अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !

वैशाली (बिहार) येथे ट्रकने चिरडल्यामुळे ८ जणांचा मृत्यू, अनेक जण घायाळ !

सुलतानपूर भागात ताशी १२० किलोमीटर वेगाने आलेल्या ट्रकने चिरडल्याने ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य काही जण घायाळ झाले.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे येशू ख्रिस्त्याच्या प्रार्थनेच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मांतराचा प्रयत्न

६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !

वरिष्ठ अधिवक्त्यांनी त्यांच्या हाताखालील कनिष्ठ अधिवक्त्यांना योग्य वेतन दिले पाहिजे ! – सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड

ते वरिष्ठ अधिवक्त्यांचे गुलाम नाहीत. वकिली करणे, हे या क्षेत्रातील केवळ वरिष्ठांचेच काम नाही, असे परखड प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी येथे बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात केले.

तामिळनाडू येथे बाटग्या ख्रिस्त्यांनी महिलेचा मृतदेह ३ दिवस घरात ठेवला !

प्रार्थना केल्यास महिला जीवित होईल, अशी कुटुंबियांची धारणा !

धर्मांधाकडून आजाराचे निमित्त करून सतत रुग्णालयात येऊन महिला डॉक्टरशी छेडछाड

धर्मांधांची वासनांधता जाणा ! अशांवर उपचार न करण्याची भूमिका डॉक्टरांकडून घेतली गेल्यास आश्‍चर्य वाटू नये !

सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवरायांनी क्षमा मागितल्याचे म्हटलेले नाही ! – उपमुख्यमंत्री

पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.

हिंदु नाव धारण करून मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून केले लग्न  !

देशात धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्याने मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे फावते आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावल्यानंतरही अद्याप सरकार याविषयी काही करतांना दिसत नाही, हे हिंदूंना अपेक्षित नाही !