(म्हणे) ‘भारताला केवळ मुसलमान आणि काँग्रेस हेच वाचवू शकतात !’
३ वर्षांपूर्वीचे विधान असलेल्या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक पालट करून तो विरोधकांकडून प्रसारित करण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा
३ वर्षांपूर्वीचे विधान असलेल्या व्हिडिओमध्ये जाणीवपूर्वक पालट करून तो विरोधकांकडून प्रसारित करण्यात आल्याचा काँग्रेसचा दावा
हिंदूंमधील धर्मशिक्षणाच्या अभावाचेच हे फलित ! स्वातंत्र्योत्तर काळात सर्वपक्षीय सरकारांनी हिंदूंना साधना शिकवली असती, तर हिंदूंवर अशी परिस्थिती ओढवली नसती, हे लक्षात घ्या !
लोकसंख्येने अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !
सुलतानपूर भागात ताशी १२० किलोमीटर वेगाने आलेल्या ट्रकने चिरडल्याने ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य काही जण घायाळ झाले.
६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !
ते वरिष्ठ अधिवक्त्यांचे गुलाम नाहीत. वकिली करणे, हे या क्षेत्रातील केवळ वरिष्ठांचेच काम नाही, असे परखड प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी येथे बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात केले.
प्रार्थना केल्यास महिला जीवित होईल, अशी कुटुंबियांची धारणा !
धर्मांधांची वासनांधता जाणा ! अशांवर उपचार न करण्याची भूमिका डॉक्टरांकडून घेतली गेल्यास आश्चर्य वाटू नये !
पत्रकार परिषदेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना ते बोलत होते.
देशात धर्मांतरविरोधी कठोर कायदा नसल्याने मुसलमान आणि ख्रिस्ती यांचे फावते आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावल्यानंतरही अद्याप सरकार याविषयी काही करतांना दिसत नाही, हे हिंदूंना अपेक्षित नाही !