Maharashtra Loksabha Elections : निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्रात २३.७० कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त !

जप्त करण्यात आलेले पैसे एवढे असतील, तर जप्त न केलेले पैसे, मद्य आणि अमली पदार्थ यांचे वितरण किती प्रमाणात झाले असेल, याचा विचारही न केलेला बरा !

मागील लोकसभा निवडणुकीत देशातील तब्बल ८५ टक्के उमेदवारांच्या ठेवी जप्त !

मागील म्हणजे वर्ष २०१९ च्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या उमेदवारांपैकी तब्बल ८५.९३ टक्के उमेदवारांना त्यांची ठेवही राखता आली नाही.

हिंदुद्वेषी विनोदी कलाकार मुनव्वर फारुकी पोलिसांच्या कह्यात !

एकात्री विनोदी कार्यक्रमातून हिंदु धर्मावर अवमानास्पद टिप्पण्या करणारा मुनव्वर फारुकी याला मुंबई पोलिसांनी एका बेकायदेशीर हुक्का पार्लरवर धाड टाकल्यानंतर कह्यात घेतले होते.

‘रामकृष्ण मिशन’चे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद महाराज यांचा देहत्याग

‘रामकृष्ण मिशन’ या संघटनेचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद यांचे २६ मार्च या दिवशी निधन झाले. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

सदानंद दाते राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे (‘एन्.आय.ए.’चे) नवीन महासंचालक

केंद्र सरकारने महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख सदानंद दाते यांची राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) महासंचालकपदी नियुक्ती केली आहे.

Power Of IAF : राजकीय इच्छाशक्ती असेल, तर शत्रूच्या हद्दीत घुसूनही वायूदलाची शक्ती दाखवता येते !

वायूदल हे राष्ट्रीय क्षमतेचे प्रतीक, शांतता आणि सहकार्याचे साधन म्हणून काम करील. भविष्यातील युद्धे अधिक प्राणघातक असतील आणि साहजिकच प्रसारमाध्यमांच्या तीक्ष्ण दृष्टीसमोर हे सर्व घडेल.

लाखो वारकर्‍यांच्या उपस्थितीत भक्तीमय वातावरणात साजरा झाला देहू (पुणे) येथे तुकाराम बीज सोहळा !

संत तुकाराम महाराजांच्या ३७६ व्या बीज सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूमध्ये पोचले होते. भजनी दिंड्यांचा जागर, काकड आरती, महापूजा, हरिपाठ आणि वीणा, टाळ अन् मृदंग यांसोबत चिपळ्यांची साथ अशा भक्तीमय वातावरणामध्ये ‘तुकाराम बीज’ सोहळा भक्तीमय वातावरणात साजरा झाला.

UP Chinese Arrest : दोन चिनी घुसखोरांना उत्तरप्रदेशमधील सिद्धार्थनगरमधून अटक !

घुसखोरांचे भारतात घुसखोरी करण्याचे धाडस होणार नाही, अशी कारवाई भारताने सर्वच घुसखोरांविरुद्ध करायला हवी !

Holi China Loss : यंदा होळीमध्ये चीनला १० सहस्र कोटी रुपयांचा फटका !

भारतियांच्या चिनी साहित्यांवरील बहिष्काराचा परिणाम !

Rajasthan High Court : लग्नाव्यतिरिक्त वयात आलेल्या दोन व्यक्ती परस्पर सहमतीने संबंध ठेवत असतील, तर तो गुन्हा ठरत नाही ! – राजस्थान उच्च न्यायालय

कायद्याच्या भाषेत हा गुन्हा ठरत नसला, तरी सामाजिकदृष्ट्या त्याकडे चांगले आचरण म्हटले जात नाही, ही वस्तूस्थिती आहे !