समाजात वितुष्ट निर्माण करणार्या सरकारच्या चहापानाला जाण्यात रस नाही ! – विजय वडेट्टीवर, विरोधी पक्षनेते
विधानसभा विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय निवासस्थानी २५ फेब्रुवारी या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
विधानसभा विरोधी पक्षनेत्यांच्या शासकीय निवासस्थानी २५ फेब्रुवारी या दिवशी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभेचे विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसला पहिला धक्का बसला आहे. काँग्रेसच्या ५५ माजी नगरसेवकांनी २४ फेब्रुवारी या दिवशी भाजप पक्षात प्रवेश केला.
मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत ५६ हून अधिक आंदोलने झाली. तरीही कुणीही अशा प्रकारे भाषा वापरून तेढ निर्माण केली नाही. जरांगे पाटलांनी प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मागण्या करूनही सरकारने संयमाने त्या ऐकून मान्य केल्या.
अश्वमेध महायज्ञातून तरुणांच्या चारित्र्यावर घेतलेली प्रतिज्ञा राष्ट्राच्या उभारणीसाठी आहे. अमृत काळामध्ये राष्ट्रउभारणीचे दायित्व तरुणांवर आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी अखिल जागतिक गायत्री परिवाराच्या मुंबई अश्वमेध महायज्ञाला दिलेल्या ऑनलाईन संदेशात म्हटले आहे.
आंदोलनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या प्रगतीवर होत असतो, यामुळे शिक्षकांचे जवळजवळ सर्वच प्रश्न वर्षांमध्ये सोडवण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणावर शिक्षकभरती, टप्पा अनुदान लागू करणे आदी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.
आज ‘ओटीटी’वर ७०० ॲपच्या माध्यमातून प्रतिदिन ३० अश्लील चित्रपट मुलांच्या भ्रमणभाषवर येत आहेत. ही देशद्रोही प्रवृत्ती आहे. ‘अश्लील चित्रपट हेच बलात्काराचे मुख्य कारण आहे.
नूतन अध्यक्ष श्री. वैभव काळू पुजारी म्हणाले, ‘‘दत्त देव संस्थानाच्या माध्यमातून यात्रेकरू आणि भाविक यांना विविध, तसेच आधुनिक सेवा-सुविधा पुरवून विकासासाठी प्रयत्न करू.
या वेळी सनातन संस्थेच्या वतीने त्यांना ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ हा ग्रंथ भेट देण्यात आला. या वेळी सनातन संस्थेच्या सौ. नीता साळुंके, सौ. प्रीती कुलकर्णी आणि श्री. नारायण पाटील उपस्थित होते.
पुरोहित कल्याणकारी बोर्डाची त्वरित स्थापना करून १०० कोटी रुपये भागभांडवल द्यावे, पुरोहितांना नोंदणीकृत मंदिर, आश्रम, मठ येथे सेवा देणार्यांना किमान वेतन मिळावे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ‘उत्सव मराठी भाषेचा’ उपक्रम २४ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत राबवण्यात येत आहे.