भारतियांच्या चिनी साहित्यांवरील बहिष्काराचा परिणाम !
नवी देहली – व्यापारी संघटना ‘कॅट’कडून (‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया’कडून) देण्यात आलेल्या माहितीनुसार यंदा होळीचा व्यवसाय ५० सहस्र कोटी रुपयांपेक्षा अधिक झाला आहे. देहलीत ५ सहस्र कोटी रुपयांच्या सामानांची विक्री झाली आहे; परंतु यंदा चिनी मालाचा वापर अल्प झाला. यामुळे चीनला १० सहस्र कोटी रुपयांचा फटका बसला आहे. देशातील नागरिकांनी स्वदेशी वस्तूंचा वापर करत चिनी मालावर बहिष्कार टाकला.
Colourful #Holi, jolt to #China; As Indians boycott Chinese products – a Rs 10,000 Crore loss for #Chinese companies #MakeInIndia#FestivalOfColours #Business #Economy #Trade pic.twitter.com/QD3br4pfAT
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 28, 2024
होळीनिमित्त पिचकारी, रंग, गुलाल आदी वस्तू चीनमधून आयात केल्या जात होत्या. त्याचा लाभ चीनला होत होता; परंतु देशातील जनतेकडून आता स्वदेशी सामान वापरले जात आहे. लोकांनी ‘व्होकल फॉर लोकल’ला (स्वदेशी उत्पादनांचा वापर करण्याला) पाठिंबा दिला. त्याचा लाभ देशातील व्यापार्यांना झाला आहे.

भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !