ठार झालेल्या जिहादी आतंकवाद्याचे समर्थन करणार्‍या काश्मीरमधील पत्रकाराला अटक

आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांना आतंकवादी ठरवून त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे !

जम्मूच्या वैष्णोदेवी मंदिर परिसरात झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये १२ जणांचा मृत्यू

वैष्णोदेवी मंदिराचे सरकारीकरण झालेले असतांनाही तेथे अशा प्रकारची घटना घडते, हे प्रशासनाला लज्जास्पद ! हिंदूंच्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्री अशा घटना सातत्याने घडूनही त्यावर ठोस उपाययोजना न काढणारे व्यवस्थापन काय कामाचे ?

पाकिस्तान काश्मिरी युवकांचा बुद्धीभेद करून त्यांचे जीवन नष्ट करत आहे !

पाककडून इस्लामच्या नावाखाली बुद्धीभेद केला जात असल्याने मुसलमान तरुण त्याला बळी पडतात, हे १०० टक्के सत्य नसून त्यांच्यातच जिहादी मानसिकता असल्याने ते पाकच्या सहज आहारी जातात, हेही तितकेच स्पष्ट आहे !

श्रीनगरमध्ये ३ आतंकवादी ठार

३ पोलीस आणि १ सैनिक घायाळ
आतंकवाद्यांचा निर्माता पाकला नष्ट केल्यावरच काश्मीरमधील आतंकवाद नष्ट होणार, हे लक्षात घ्या !

काश्मीरमध्ये ६ आतंकवादी ठार

अशा प्रकारे आतंकवाद्यांना ठार करूनही काश्मीरधील आतंकवाद संपलेला नाही आणि संपण्याची शक्यता नाही; कारण जोपर्यंत त्यांच्या निर्मात्या पाकिस्तानला नष्ट केले जात नाही, तोपर्यंत आतंकवादी येतच रहाणार, ही वस्तूस्थिती आहे !

(म्हणे) ‘कुणीही तलवारीच्या जोरावर कुणाचे धर्मांतर करत नाही, तर चांगल्या कामांकडे पाहून लोक धर्मांतर करतात !’ – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचे विधान

ख्रिस्ती आणि इस्लाम पंथियांकडून अशी कोणती चांगली कामे केली जात आहेत, हे गुलाम नबी आझाद यांनी सांगितले पाहिजे !

(म्हणे) ‘सध्याचे सरकार देशाला सांप्रदायिक बनवत असून लोकांमध्ये फूट पाडत आहे !’ – जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला

काश्मीरमधील धर्मांध हे ‘धर्मनिरपेक्ष’ नसून ते धर्मांध वृत्तीचे असल्याने अजूनही हिंदू काश्मीरमध्ये राहू शकत नाहीत. याविषयी अब्दुल्ला का बोलत नाहीत ?

कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या दोन वर्षांत केवळ ७ भूखंडच राज्याबाहेरील लोकांनी घेतले विकत !

यातून हेच स्पष्ट होते की, कलम ३७० रहित करूनही आणि प्रतिदिन आतंकवाद्यांना सुरक्षादलांकडून ठार करण्यात येत असूनही ‘काश्मीर अद्याप रहाण्यास सुरक्षित नाही’, अशीच भावना नागरिकांमध्ये असल्याने तेथे कुणी संपत्ती खरेदी करण्यास इच्छुक नाही.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ३१ वर्षांत केवळ १ सहस्र ७२४ जणांची हत्या ! – माहिती अधिकारात श्रीनगर पोलिसांनी दिलेली माहिती

या माहितीवर भारतातील एकतरी हिंदू विश्‍वास ठेवू शकतो का ? अशा प्रकारची माहिती देऊन श्रीनगर पोलीस आतंकवाद्यांच्या अत्याचारांना लपवू पहात आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !