कवर्धा (छत्तीसगड) येथे धर्मांधाकडून हिंदु भाजी विक्रेत्याला मारहाण !
लोकसंख्येने अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !
लोकसंख्येने अल्प असलेले धर्मांध गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात !
अशा वासनांधांना शरीयत कायद्यानुसार कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगड मारून त्याला ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्चर्य वाटू नये !
छत्तीसगड राज्य वक्फ बोर्डाचा ‘लँड जिहाद’ !
जे भारताला मातृभूमी मानतात आणि येथील संस्कृती आणि विविधता यांचा सन्मान करतात, तसेच कोणत्याही धर्माचे, संस्कृती, भाषेचे किंवा भोजन पद्धतीचा अवलंब करणारे, विचारसरणी असलेले लोक यांसाठी काम करतात ते सर्व हिंदु आहेत
राजनांदगावच्या काँग्रेसच्या महापौर हेमा देशमुख यांची उपस्थिती
दीपकने सापापासून सुटका करून घेण्यासाठी सापाचा चावा घेतला. त्यात सापाचा मृत्यू झाला. दीपकला विषबाधा झाल्याची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती.
राज्यातील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात असलेल्या एका रुग्णालयात परिचारिकेला एकटे पाहून ४ वासनांधांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. परिचारिकेचे सहकारी दिवाळीनिमित्त सुटीवर गेले होते. त्यामुळे ती एकटीच रुग्णालयात काम करत होती.
यावरून प्रशासनाचा कारभार कसा चालतो, हेच येथे लक्षात येते !
याद्वारे साधूंचा वेश परिधान करून होणारी फसवणूक थांबवता येणार आहे. अखिल भारतीय संत समितीने या संदर्भात निर्णय घेतला आहे.
या धाडींविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले, ‘‘भाजप आमच्याशी थेट लढू शकत नाही; म्हणून तो कधी ईडी, तर कधी आयकर विभाग यांचे माध्यम वापरून आमच्याशी लढण्याचा प्रयत्न करत आहे.