चितलमारी (बांगलादेश) येथे मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांची जाळपोळ
इस्लामी बांगलादेशात असुरक्षित हिंदू ! ही स्थिती सुधारण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !
इस्लामी बांगलादेशात असुरक्षित हिंदू ! ही स्थिती सुधारण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !
याचा अर्थ ‘बांगलादेशातील हिंदूंवरील, त्यांच्या मंदिरांवरील मुसलमानांकडून होणारी आक्रमणे, हा बांगलादेशमधील अंतर्गत वाद आहे’, असे भारताने म्हणावे, असे होऊ शकत नाही. तो हिंदूंवर झालेला अत्याचार आहे. त्यांचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न आहे.
बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंवर अन् हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात, तेव्हा भारतातील एकतरी हिंदु किंवा त्यांच्या संघटना याविरोधात अशा प्रकारे रस्त्यावर उतरून निषेध करतात का ? बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करतात का ?
हिंदूंचा एक तरी नेता ‘इस्लामी देशांवर हिंदू राज्य करतील’, असे बोलण्याचे धाडस आणि प्रत्यक्षात तसे करण्यासाठी कटीबद्ध होतो का ?
भारतामध्ये एका नूपुर यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, तर बांगलादेशमध्ये दुसर्या एका नूपुर यांच्यावर बलात्कार केला जातो,
नूपुर शर्मावरून थयथयाट करणारे इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना यांविषयी तोंड का उघडत नाहीत ? भारताने आता इस्लामी देशांमध्ये होत असलेल्या अशा विधानांची गंभीर नोंद घेऊन संबंधित इस्लामी देशांना जाब विचारणे चालू केले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
यातून बांगलादेशातील मुसलमानांचा आत्यंतिक हिंदुद्वेष दिसून येतो. भारताला मानवाधिकाराविषयी उपदेश देणारे जगभरातील देश याविषयी मात्र बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
ही घटना फरीदपूरमधील भंगा उपजिल्ह्यातील तुजारपूर भागात असलेल्या जंडी गावात घडल्याची माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूंज’ या बांगलादेशी हिंदूंवर होणार्या अत्याचारांना वाचा फोडणार्या संघटनेने दिली आहे.
यामध्ये शेकडो लोक घायाळ झाले. चितगांवजवळ असलेल्या सीताकुंडा येथे जहाजांच्या काही ‘कंटेनर्स’मधील रसायनांमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
इस्लामी देशात अल्पसंख्य हिंदु आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित !