चितलमारी (बांगलादेश) येथे मुसलमानांकडून हिंदूंच्या घरांची जाळपोळ

इस्लामी बांगलादेशात असुरक्षित हिंदू ! ही स्थिती सुधारण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना हाच एकमेव उपाय आहे, हे जाणा !

पैगंबरांच्या अवमानविषयीचा वाद हा भारताचा अंतर्गत प्रश्‍न ! – बांगलादेश

याचा अर्थ ‘बांगलादेशातील हिंदूंवरील, त्यांच्या मंदिरांवरील मुसलमानांकडून होणारी आक्रमणे, हा बांगलादेशमधील अंतर्गत वाद आहे’, असे भारताने म्हणावे, असे होऊ शकत नाही. तो हिंदूंवर झालेला अत्याचार आहे. त्यांचा वंशसंहार करण्याचा प्रयत्न आहे.

नूपुर शर्मा प्रकरणी ढाका (बांगलादेश) येथेही मुसलमानानांकडून नमाजानंतर निदर्शने

बांगलादेश आणि पाकिस्तान येथे हिंदूंवर अन् हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होतात, तेव्हा भारतातील एकतरी हिंदु किंवा त्यांच्या संघटना याविरोधात अशा प्रकारे रस्त्यावर उतरून निषेध करतात का ? बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यावर बहिष्कार घालण्याची मागणी करतात का ?

लवकरच मुसलमान भारतावर राज्य करतील !  

हिंदूंचा एक तरी नेता ‘इस्लामी देशांवर हिंदू राज्य करतील’, असे बोलण्याचे धाडस आणि प्रत्यक्षात तसे करण्यासाठी कटीबद्ध होतो का ?

बांगलादेशच्या फरिदपूर येथे नूपुर सहा या गर्भवती हिंदु महिलेची हत्या

भारतामध्ये एका नूपुर यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, तर बांगलादेशमध्ये दुसर्‍या एका नूपुर यांच्यावर बलात्कार केला जातो,

हिंदू मूर्तीपूजा करत असल्यामुळे ते घाणेरडे असतात !

नूपुर शर्मावरून थयथयाट करणारे इस्लामी देश आणि त्यांच्या संघटना यांविषयी तोंड का उघडत नाहीत ?  भारताने आता इस्लामी देशांमध्ये होत असलेल्या अशा विधानांची गंभीर नोंद घेऊन संबंधित इस्लामी देशांना जाब विचारणे चालू केले पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !

बांगलादेशमध्ये मृत हिंदु पुजार्‍याचे अंत्यसंस्कार करण्यास मुसलमानांनी रोखले

यातून बांगलादेशातील मुसलमानांचा आत्यंतिक हिंदुद्वेष दिसून येतो. भारताला मानवाधिकाराविषयी उपदेश देणारे जगभरातील देश याविषयी मात्र बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !

बांगलादेशात धर्मांधांनी देवतांच्या मूर्तींचे भंजन करून २ मंदिरांना लावली आग !

ही घटना फरीदपूरमधील भंगा उपजिल्ह्यातील तुजारपूर भागात असलेल्या जंडी गावात घडल्याची माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूंज’ या बांगलादेशी हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडणार्‍या संघटनेने दिली आहे.

बांगलादेशात एक डेपोला आग; ४४ लोकांचा मृत्यू !

यामध्ये शेकडो लोक घायाळ झाले. चितगांवजवळ असलेल्या सीताकुंडा येथे जहाजांच्या काही ‘कंटेनर्स’मधील रसायनांमुळे स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

बांगलादेशात मुसलमानांकडून शिवमंदिराची तोडफोड

इस्लामी देशात अल्पसंख्य हिंदु आणि त्यांची धार्मिक स्थळे असुरक्षित !