बांगलादेशच्या नौदलाकडून १३५ भारतीय मासेमारांना अटक
कालपर्यंत पाकिस्तान आणि श्रीलंका जे करत होते, ते आता बांगलादेशही करू लागले आहे. हे भारताचा शेजारील देशांवर वचक नसल्याचेच द्योतक आहे !
कालपर्यंत पाकिस्तान आणि श्रीलंका जे करत होते, ते आता बांगलादेशही करू लागले आहे. हे भारताचा शेजारील देशांवर वचक नसल्याचेच द्योतक आहे !
भारताने रोहिंग्याविषयीच नाही, तर बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेविषयी आणि त्यांच्या धार्मिक स्थानांच्या सुरक्षेविषयी चर्चा केली पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !
याविषयी भारत सरकार गप्प का ? इस्लामी देश आणि त्यांची संघटनाही गप्प का ? अशी घटना भारतात एखाद्या हिंदूकडून मुसलमानाच्या संदर्भात घडली असती, तर संपूर्ण जगात तिचे भारताच्या आणि हिंदूंच्या विरोधात पडसाद उमटले असते !
बांगलादेशात हिंदु विद्यार्थ्याला मुसलमानांच्या कह्यातून सोडवल्याचा परिणाम
तो ‘फर्निचर’ व्यावसायिक आणि हाजीपूर २ प्रभागातील माजी केंद्रीय परिषद सदस्य होता, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज्’ या ट्विटर खात्यावरून देण्यात आली.
इस्लामिक देशात अल्पसंख्य हिंदू असुरक्षित ! या घटनेविषयी भारत सरकारने बांगलादेशला खडसावले पाहिजे !
बांगलादेशातील मुसलमान भारतात घुसखोरी करून अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी झाले आहेत, त्याविषयी शेख हसीना का बोलत नाहीत ?
बांगलादेशात हिंदु म्हणून जन्माला येणे हा श्राप आहे. चितगांव येथे महंमद अशेक नावाच्या एका कट्टरतावाद्याने कृष्णमोहन रुद्र या हिंदु शेतकर्याची भूमीच्या वादावरून हत्या केली
भारतात औरंगजेब, अफझलखान आदी असंख्य आक्रमकांच्या नावे आजही अनेक गावे, तालुके, शहरे आदी वसली असतांनाही त्याविषयी कुणी अवाक्षरही काढत नाही ! उलट ही नावे पालटण्याची मागणी करणार्या हिंदुत्वनिष्ठांवर टीका करतात !
अशी घटना भारतात मुसलमानांच्या संदर्भात घडली असती, तर भारतासह जगभरातील मानवाधिकारवाले, सेक्युलरवादी, साम्यवादी आणि हिंदुद्वेष्टे यांनी एकच टाहो फोडला असता !