बांगलादेशात हिंदूंच्या स्मशानभूमीच्या भिंती मुसलमानांनी पाडल्या !
बांगलादेशात हिंदूंवर सातत्याने आक्रमणे होत असतांना भारत त्याविषयी बांगलादेशाला जाब विचारतांना दिसत नाही. ‘बांगलादेशच्या पंतप्रधान भारत दौर्यावर आल्या असून त्यांना याविषयी जाब विचारण्याचे धाडस भारत दाखवणार का ?’, असा प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित होत आहे !